Sant Santaji Maharaj Jagnade
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
प्रा. कर्डीले, प्रबोधनातील कोहीनुर हिरा :- तेली समाज सेवकाला उच्चतम पातळीवर पेहचविण्यासाठी 30 वर्षाहून अधिक काळ ज्यांनी दिले ते म्हणजे प्रा. वसंतराव कर्डिले त्यांनी लिहीलेल संपादकीय म्हणजे अमृताची खानच ! म्हणनच त्यांना भिष्माचार्य ही संबोधतात - नोकरी सर्व करतात परंतु नोकरी करून सातत्याने समाजाशी प्रकाशमान ठेवणारे प्रा. कर्डिलेंचे ऋण समाज कधीच विसरू शकत नाही.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
डॉ. शरद महालेंचे तेली समाज सेवक :- आज महाराष्ट्रात तेली समाजसेवक मासिकाने मानाचे स्थान मिळविले आहे. यात शंका नाही 30 पानांचे सकस मजकुर तेल्यांनी तेल्यांकरवी चालविलेले समाजाची सामुदायिक मालकी अशी घटना आसलेल हे मासिक स्थिर पायावर उभे करण्यासाठी ज्या माणसाचे मोठे योगदान आहे ते म्हणजे डॉ. महाले सुमारे 35 वर्षापुर्वी निवृत्ती महाले व त्यांचे सहकारी एकत्र येऊन
संत संताजी अध्यासन - तेली समाज
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
तेली समाज जागृतीकार पांडुरंग पिसे :- तौलिक प्रबोधनात सिंहाचा वाटा असणारे पांडुरंग पिसें बाबत जेवढे लिहावे तेवढे कमीच होईल. 1975 ते 2005 अशी तब्बल 30 वर्ष तेली बहुल म्हणजे विदर्भात तेली समाज जागृती हे मासिक अव्याहतपणे प्रकाशित केले चांदा टू बांदा असा उभा महाराष्ट्र पालथा घातला, 1999 मध्य स्नहीपुकार साप्ताहिकही काढले पुढे त्याचेच मासिकात रूपांतर झाले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
त्यानंतर ही धुरा गो.ना. चौधरींच्या संताजी प्रसाद ने संभाळलेली दिसते. मुळात खानदेशचे गो. ना. मंबईत स्थिरावले ! सामाजिक प्रबोधनाच्या उर्मिने झपाटलेले गो. ना. नी मासिक काढण्याचे ठरविले तसे ते प्राथमिक शिक्षक होते. नोकरी करुन प्रबोधनाचे कार्य करावयाचे होते. मासिकासाठी लागणारा कागदाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी धोटे शेठांना विनंती केली.
याच मातीत जन्मलेले व पुणेकरांनी आपले म्हंटलेले श्री. हरिष सदाशिव देशमाने त्या काळातील पदवीधर. पुण्यात येऊन परस्थिती बरोबर दोन हात करीत कंपनीत नोकरी करू लागले. शालेय शिक्षण पुर्ण करित असताना उत्कृष्ट वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या भाषणाचा मोठा प्रभाव पडला यातुनच त्या ओघवत्या अभ्यासपुर्ण भाषा प्रभाव पडला आणि ते काही काळात भोसले यांच्या भाषणा सारखे बोलु लागले.