Sant Santaji Maharaj Jagnade जालना, दि.१ : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, संताजी जगनाडे महाराज यांचे विचार हे प्रेरणादायी असून, संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला. आज समाजाला खऱ्या अर्थाने संत विचारांची गरज आहे असे प्रदिपादन ह.भ.प. योगीराज महाराज यांनी केले. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जालना शहरात कन्हैयानगरात जानेवारी रोजी कार्यक्रम घेण्यात आला.
नाशिक जिल्हा तैलीकमहासभा उत्तर चे उपाध्यक्ष मा.नगराध्यक्ष मा.अरुण पाटील तालुकाध्यक्ष ऍड.बी.आर.चौधरी, सचिव श्री समाधान चौधरी, शहराध्यक्ष श्री दिलीप सौंदाणे,महिला आघाडी तालुकाध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना सौंदाणे,शहराध्यक्षा सौ.मिना देहाडराय व इतर महिला प्रतिनिधी व युवा मंच प्रतींधींच्या हस्ते प्रतिमपुजन व दीपप्रज्वलन करून संताजी पुण्यतिथी सोहळा
औरंगाबाद : संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कैलासनगर येथे अभिवादन करण्यात आले. संत जगनाड़े महाराजांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. संतोष सुराले, सुनील क्षीरसागर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा की ओर से समाज जोड़ो अभियान तथा ओबीसी जागरण अभियान के तहत संत जगनाड़े महाराज की रथ यात्रा का उमरेड पहुंचने पर जगह-जगह स्वागत किया गया. संत जगनाड़े महाराज स्वलिखीत गाथा व पादुका का दर्शन समारोह कृषि उत्पन्न बाजार समिति के पास से संत जगनाड़े चौक होते हुए समापन आशीर्वाद सभागृह तक पालकी रथयात्रा का राजाधिराज बैंड पथक के जल्लोष के साथ
अहमदनगर : आज प्रत्येक मनुष्य हा आत्मकेंद्री बनत चालला आहे. मी, माझे, मला या मानसिकतेतून जात असतांना समाज, मित्र, परिवार यांना विसरत आहेत. अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकांचा विकास व्हावा, समाजाला दिशा मिळावी, समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी तिळवण तेली समाज ट्रस्ट समाजाचे संघटन करुन समाजोन्नत्तीचे काम करत आहे. समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध उपक्रम