Sant Santaji Maharaj Jagnade
गडचिरोली : स्थानिक पटवारी भवनात नुकत्याच पार पडलेल्या एरंडेल तेली समाजाच्या बैठकीत समाजाची जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
समाजाच्या जिल्हाध्यक्षपदी धुडेशिवणीचे भगवानराव ठाकरे, उपाध्यक्ष कवळ समर्थ, चंद्रशेखर मुरतेली, सचिव वेणुदास सहारे, सहसचिव जगदीश्वर ठाकरे, मुख्य संघटक फकिरा भरडकर, कोषाध्यक्ष तुळशिदास करकाडे तर सदस्यपदी सुखदेव कोलते, राजू ठाकरे, युवराज करकाडे, घनश्याम लाकडे, संभाजी ठाकरे, अनिल कोलते, नामदेव कोलते, जीवनदास कोलते, क्रिष्णा भरडकर यांची निवड करण्यात आली.
११ जानेवारी वडधा आरमोरी तालुक्यातील वडधा येथे काल १० जानेवारीला एरंडेल तेली समाजाची सभा उत्साहात पार पडली.
यामध्ये ५ एप्रिलला वडधा येथे विवाह मेळावा आयोजित करण्यात आला असून वडधा तेली समाजाच्या मैदानावर सदर मेळावा आयोजित केला जाणार आहे.
साई संताजी प्रतिष्ठान शिर्डी अंतर्गत अहमदनगर जिल्हा तेली समाज यांच्या सहकार्याने भव्य वधु-वर पालक परिचय मेळावा व सामुदायिक विवाह सोहळा शनिवार दिनांक 12-10-2019 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सिद्धी संकल्प लॉन्स मंगल कार्यालय नगर मनमाड हायवे साकुरी तालुका राहता शिर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर वधू-वर पालक परिचय मेळावा पूर्णतः मोफत आहे. संपर्क कार्यालय व फॉर्म शिकण्याचा पत्ता साई संताजी प्रतिष्ठान होटेल एक्झिक्युटिवे इंन युनियन बँकेच्या वर गोंदकर पेट्रोल पंपासमोर नगर मनमाड हायवे शिर्डी तालुका राहाता जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर 9890279008, 9422191544, 7972147109
विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर, शुंभक अंक संताजी डॉक्टर मेघनाथ सहा प्रबोधन मंच, व्यवस्था परिवर्तनासाठी अभियान मासिक, इत्यादी संघटनेच्यावतीने रविवार दिनांक 28 जुलै 2019 सकाळी दहा ते पाच पर्यंत सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक उमरेड रोड नागपुर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजय शेंडे अध्यक्ष विदर्भ तेली महासंघ नागपूर, उद्घाटक माननीय श्रीमती मायाताई मधुकर वाघमारे मार्गदर्शक विदर्भ तेली समाज महासंघ, प्रमुख पाहुणे - माननीय एडवोकेट पुरुषोत्तम घोटाळे ,
प्राचीन भारताचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात दक्षिण भारताचा इतिहास समृद्ध आहे. मध्ययुगीन बारावे शतक हे परिवर्तनाचे शतक मानले जाते. आजपासून 900 वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती खूप बिकट होती. माणूसच माणसाचा गुलाम बनला होता. मराठी कष्ट न करता फुकट खाणारा वर्ग समाजात वाढत होता. कष्ट करणारे अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार कष्ट करत होते.