प्राचीन भारताचा इतिहास जितका समृद्ध आहे, तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा अधिक प्रमाणात दक्षिण भारताचा इतिहास समृद्ध आहे. मध्ययुगीन बारावे शतक हे परिवर्तनाचे शतक मानले जाते. आजपासून 900 वर्षांपूर्वीची सामाजिक परिस्थिती खूप बिकट होती. माणूसच माणसाचा गुलाम बनला होता. मराठी कष्ट न करता फुकट खाणारा वर्ग समाजात वाढत होता. कष्ट करणारे अठरा आलुतेदार आणि बारा बलुतेदार कष्ट करत होते.
आई तुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान अतिशय वेगळे असून मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहिल्यास शेकडो वर्षांपासून चालत आलेले रीतीरिवाज आजही कायम आहेत. दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही. पलंग, पालखी, बुधलीवाले, भुते, माया प्रताप, बोंबले यासारखी मंडळी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात.
डोंबिवली समाज को एकजुट करने व देश की उन्नति में समाज का योगदान और तेली समाज की महिलाओं को सशक्त बनाने का उद्देश्य इस संगठन द्वारा किया जाता हैं ऐसा संगठन के राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश नन्दलाल साहू ने कहा तो वही मंच पर उपस्थित राष्ट्रीय महामंत्री अरविंद गांधी अपना विचार रखते हुए कहा कि, महाराष्ट्र में बाहर से आने वाले तेली समाज के जाति प्रमाण पत्र पर माइग्रेट लिखा जा रहा है जिससे समाज को सुविधा नही मिल रही है । इस विषय मे मुख्यमंत्री से मांग की गई है कि ओबीसी प्रमाण पत्र पर माइग्रेट नही लिखा जाए और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस मुद्दे पर अपना सकारात्मक भूमिका दिखाई हैं।
चांदा जिल्हा संताजी शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर गुणवंत गौरव समारंभ २०१९ दिनांक रविवार दि. ४ ऑगस्ट २०१९ ला दुपारी २.०० वाजता श्री संताजी सभागृह, भानापेठ वार्ड, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तेली समाजातील शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात वर्ष २०१८-२०१९ मध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यास आपली सर्व तेली समाज बांधवानी उपस्थित राहावे हि विनंती आयोजका कडुन करण़्यात आलेली आहे.
मावळ तालुका तेली महासभा आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभ (इ.१० वी / १२ वी.) रविवार दि. ०७/०७/२०१९ रोजी दुपारी ३.०० वा. नाना नानी पार्क, भंडारी हॉस्पिटलसमोर, तळेगाव दाभाडे ता.मावळ, जि.पुणे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे प्रमुख पाहुणे श्री. चंद्रकांतशेठ वाव्हळ (विभागीय अध्यक्ष, पुणे विभाग)