Sant Santaji Maharaj Jagnade
तेली समाजातील लोणंद शहरातील श्री. रमेश हरीभाऊ गवळी (अण्णा) यांचा माझा अनेक वर्षापासुन परिचय. पुर्वपार समाज सेवचा असलेला वारसा आदर्श पने चालु ठेवलला. कै. बाळासोा भारदे, कै. आ. बाळासोा. बारमुख, कै. रामभाऊ मेरूकर वाई आशा आनेक गांधीवादी विभुतीच्या विचाराची प्रेरणा. समस्त सातारा जिल्हा तेली समाज परिषद , सन 1988 ते 1992 पर्यंत 6 वेळा लोणंद येथे सामुदाईक विवाहाचे युवक संघटने द्वरा आयोजन यशस्वी करून प्रश्चिम महाराष्ट्रात प्रथम मुहूर्त मेढ रोवली त्याबद्दल सामुहिक विवाहाचे प्रणेते
शुन्यातुन सुरवात केल्यामुळे सामाजीक जाणीव मुंबईत आल्यावर अनेक अडचनीला तोंड द्यावे लागते म्हणुन लालबाग मध्ये बकरी अड्यावर समाजाची संस्था उभी करण्याचे ठरविले या साठी कै. गंगाराम देशमाने, कै. राऊत हे हाडके यांच्या नेतृत्वा खाली संताजी सेवा मंडळ हाडके पुढे होते. याच जाणीवेतुन सातारा परिसरातील बांधवा साठी इमारत घेतली येथे पुर्वी निवासाची ही सोय होत होती. समाजाच्या गरजा सोडवणे संताजी उत्सव व सांस्कृतीक, सामाजीक कार्यक्रम ते साजरे करतात काही काळ अध्यक्ष ही होते.
औरंगाबाद शहरात तेली समाज आयोजित गुण गौरव समारंभात तेली समाजातील १५० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री आ.जयदत्त क्षीरसागर यांची विशेष उपस्थिती होती.
नेवासा - भानसहिवरे गावचे सरपंच, नेवासा, ता. कृषी उत्पन्न बाजारा समीती संचालक असलेल्या श्री. देविदास साळुंखे यांना महाराष्ट्र तैलीक महासभा तालुका पद उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष श्री. भागवत लुटे यांनी दिले आहे. त्यांचे सर्वातर्फे अभिनंदन.
शिरवळ या मुळ गावातुन ते लोणी कळभोर येथे स्थिर झाले. फिलिफ्स कंपनीत नोकरी करु लागले. तसा यांचा पिंड चळवळी स्वभाव धाडसी त्यामुुळे ते फिलिफ्स कामगार संघटनेचे अध्यक्ष झाले. कामगार हा त्यांचा पिंड जवळून पहाता आला. या कंपनीत अनेक समाज बांधवांना त्यांनी कामास लावले होते. कामगारांच्या हिता साठी त्यांनी संप पुकारला. संप लांबत चालला होता व्यवस्थापन मागण्या मंजुर करेणा.