Sant Santaji Maharaj Jagnade
सदर सत्कारास उत्तर देताना वर्धा येथिल खासदार रामदास तडस यांनी सांगितले महाराष्ट्र तेली महासभे तर्फे समाजाचे काम. समाजाचे संघटन हीच माझी जमेची बाजू या जोरावर मी दोन वेळा विधान परिषदेवर निवडुन गेलो. तेली मत हिच माझी गंगाजळ. या वेळच्या खासदारकीला मी समाजाची दिडलाख मते ही तुमचीच आहेत हे समाजाचे मत. ही मते जेथे असतील तोच खासदर या मतदार संघात निवडला जातो.
राजकारण हा त्यांचा पिंड होता. तो त्यांचा जन्मजात गुण होता. पटेल नेहरू, गांधी घराण्यात जन्म झाला आसता तर कही कष्टाविनाच त्यंाना सत्ता मिळाली आसती. ते जन्माने घाची (तेली) होते. त्यामुळे त्यांना सुरवात शुन्यातुन करावी लागली. आर. एस.एस. ही संघटना विचार परिपक्व करून देते. एव वेळ विचार परिपक्व झाले की ती व्यक्ती कुठे ही गेली तरी मुळ विचाराची फारकत घेत नाही.