Sant Santaji Maharaj Jagnade ![]()
माझं १२ संपुन १३ व लागलेलं शाळेची सुट्टी संपुन शाळा चालु होण्याची लगबग नवीन कपडे, बुट, पुस्तक याचं आर्कषन अन घरात आपल्या संताजींची पालखी निघण्याची गडबड मी. आईला हट्टाला धरल मला पन पालखीला यायंचच. मी सारखा हट्ट धरला आई म्हणाली ती ह्यांना विचारेल आई आज विचारीन मग विचारीन माझी तगमग चालु होती. वडील माजघरात आल्यानंतर घरातल्या १, २ माणसांशिवाय त्यांच्याशी बोलायच हिंम्मत कोणालाही नव्हती. आईने विचारले आहो ह्या पोराला घ्याल का आपल्या बरोबर काही पडीलेली काम करील. वडीलांनी नाही म्हंटले
मिती अधिक आषाढ वद्य ॥७॥ बुधवार दि. ०८/०७/२०१५ ते निज आषाढ वद्य. ॥१५॥शुक्रवार दि. ३१/०७/२०१५
श्री. दिलीप फलटणकर
सर्व धर्मातील, पंथातील, जातीतील अठरा पगड लोक वारीत सहभागी होतात. सामाजिक समतेच आणि एकात्मतेच दुसरं उदाहरण नाही. तिथं कोणी लहान नसतो, मोठा नसतो, श्रीमंत नसतो, गरीब नसतो, तो असतो फक्त वारकरी. तो पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं निघालेला असतो. म्हणून पंढरपुरचा पांडुरंग हा खर्या अर्थानं प्रत्येकाला आपला वाटतो. सात, आठलाख लोक एकत्र येऊन श्रद्धेनं, भक्तीनं, एखाद्या देवासाठी जात आहेत. अशी ही जगाच्या पाठीवर एकमेव घटना असावी.
तेली समाज पुणे यांच्या कडुन जाहिर निषेधाचे पत्र
![]()
संताजी सेवा प्रतिष्ठाण आयोजित वधु वर मेळावा