Sant Santaji Maharaj Jagnade
अमरावती तेली समाज श्री संताजी समाज विकास संस्था वधु वर फॉर्म, सदर वधु वर फॉर्म तेली समाजातील वधुवर पालकानी भरून संपर्क कार्यालय डॉ. विजय अजमिरे , मंगल कार्यालय रोड, पवार ड्रायव्हींग जवळ, जोगळेकर प्लॉट, अमरावती येथे पाठवाव अशाी विनंती संस्थे तर्फे करण्यात आलेली आहे.
जय संताजी तेली सामाजिक बहुउद्देशिय संस्था, अमरावती वधु वर फॉर्म, राठोड तेली समाजातील उपवर वधु वरांचे स्थळांची माहिती होण्याचे दृष्टीने वधु वर परिचय पुस्तिका प्रकाशित करण्याचे ठरविले आहे. त्या करीता राठोड तेली समाजातील पाल्यांनी आपल्या उपवर वधु किंवा वरांचे नाव पुस्तकांमध्ये नोंदविण्या करीता खाली दिलेल्या नोंदणी फार्म मध्ये नमुद केल्याप्रमाणे फॉर्म खालील पत्त्यावर पाठवण्याची विनंती करण्यात आलेली आहे.
अमरावती :अमरावती जिल्हा राठोड तेली समाजातील उपवर वधुंचे स्थळाची माहिती उपलब्ध होण्याच्या दृष्टीने वधुवर परिचय पुस्तीका प्रकाशित करण्यात येत आहे. याकरीता राठोड तेली उपवर वधुंनी आपली नोंदणी करण्याचे आवाहन एका पत्रकातून करण्यात आले आहे. जय संताजी तेली सामाजिक बहुउ संस्थेमार्फत तयार करण्यात येत असलेल्य या परिचय पुस्तीकेकरीता राठोड तेली समाजातील पाल्यांनी आपल्या उपवर-वधूंच्या पालकांनी अप्रतीम कॉलनी,जेल रोड, अमरावती स्थित
पुर्व मंत्री जगदीश गुप्ता के हाथों सम्मानित किये गये मेधावी
अमरावती - स्थानीय श्री संताजी समाज विकास संस्था द्वारा शैक्षणिक व क्रीडा क्षेत्र सहित स्पर्धा परीक्षाओं में उल्लेखनीय सफलता अर्जित करनेवाले तेली समाज के मेधावियों का रविवार १३ अक्तूबर को समारोहपूर्वक गुणगौरव एवं सत्कार किया गया. इस हेतु स्थानीय शेगांव नाका परिसर स्थित अभियंता भवन में पूर्व जिला पालकमंत्री जगदीश गुप्ता के हाथों इस गुणगौरव का उद्घाटन किया गया तथा पूर्व प्रकुलगुरू प्राचार्य वसंतराव जामोदे, पुर्व पुलिस उपायुक्त दिलीपराव बिजवे एवं राजीव विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (झरीजामनी) के प्राचार्य डॉ. अजय गुल्हाने की प्रमुख उपस्थिति में तेली समाज के मेधावियों का भावभिना सत्कार किया गया.
पाल्यांना दर्जेदार शिक्षण देणे ही पालकांची जबाबदारी आ.अमरीशभाई पटेल, शिरपुरात तैलिक समाजातर्फे गुणगौरव
शिरपूर मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळवून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्यात अपयश आल्यास येत्या पिढ्यांचे नुकसान होईल हे लक्षात घ्यावे. सर्व सोयीसुविधायुक्त शिक्षण घेवूनच येणारी पिढी स्पर्धेसाठी सज्ज होणार आहे. या पिढीतूनच देशाचे व समाजाचे कल्याण होवू शकेल. आपल्या गरजा कमी करा, अनावश्यक खर्च, हौसमौजेला मुरड घाला पण पाल्याना सर्वसोयीयुक्त शिक्षण द्या असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले.