पुणे :- बरोबर 1994 च्या दरम्यान निर्णय सागर दिनदर्शीकेत तेली जात व स्त्रीया यांच्या विषयी हिन लेखन प्रसिद्ध झाल्या नंतर झोपी गेलेला समाज रस्त्यावर उतरला समाजाने उग्र रूप रस्त्यावर येताच निर्णय सागरच्या मालकाला समाजाने शुद्ध तेलाने आंघोळ घतली. संघर्षाचा पवित्रा समाजाने घेताच शासनात मंत्री असेलेल्या श्री. क्षिरसागर यांनी विधानसभेत हा प्रश्न धसास लावला. यामुळे कोणत्याही समाजाला हिन लेखन व असे लेखन असलेली मनुस्मृती, सहदेव भाडळी व इतर धर्म ग्रंथावर कायद्याने बंदी आणली. परंतु तेली मतावर निवडुन गेलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी तेली समाजासाठी चागले काहीच केल नाही उलट समाजाला हिन लेखणार्या मनुस्मृतीला पुन्हा मुद्रित
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 8) - मोहन देशमाने
राजेशाही, हुकूमशाही, ब्राह्मण शाही पेक्षा लोकशाही श्रेष्ठ या लोकशाहीत लोकशाहीच्या मार्गाने दबाव गट हा लोकशाही जीवंत ठेवण्याचा हा महत्वाचा भाग हे दबाव गट जीतके जागृत असतात तेवढी लोकशाही बळकट आसते. या दबाव गटाचे अनेक प्रकार आहेत. त्यातील महत्त्वांच्या दबावगटाचा आपण विचार करू संसदेत निवडलेल्या सदस्यांना संघटीत समाजाचे नेमके प्रश्न समजण्यासाठी बाहेर जागृती असावी लागते. संघटीत समाजाने आपले प्रश्न मांडून वातावरण निर्माण करून संसद सदस्यांना सभागृहात मांडणी करून प्रश्न सोडवण्यास सहकार्य करावयाचे आसते. हे दबाव गट सत्ताधारी पक्षाचे जसे असावेत तसे विरोधी पक्षाचे ही सुद्धा असावेत.
मुख्यमंत्री व भाजपा प्रदेशध्यक्ष से मुलाकात सरकार में तेली समाज को प्रतिनिधित्व देने की रखी मांग
जयपुर! घाणीवाल तैलिक साहू समाज को राजस्थान सरकार में प्रतिनिधित्व देने की मांग को लेकर युवा प्रदेशाध्यक्ष एडवोकेट तेली ने मुख्यमंत्री वसुन्धरा राजे व भाजपा प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी से भेट की।
तैलिक साहू युवा महासभा के प्रदेशाध्यक्ष लादू लाल तेली ने मुख्यमंत्री वसुन्धरा राजे व भाजपा प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी से मुलाकात कर ज्ञापन सौपते हुए बताया कि राजस्थान में घाणीवाल तेली समाज की 35.40 लाख की आबादी होकर 80 प्रतिशत समाज भाजपा समर्थित हैं।
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 6) - मोहन देशमाने
पुन्हा एक वेळ विठ्ठलाच्या पयरीवरचा समन्वय मी मांडतोय. या एैतिहासिक ठेवा विसरला म्हणुन आपण जाळ्यात अडकलो डॉ. धावडे यांच्या संशोधना नुसार या देशाच्या कर्ती माणसे बौद्ध धर्माची होती. तेली समता व बंधुभाव घेऊन अनेक देशात गेली. ती समता त्यांनी परक्या देशात पेरली व त्यांनी पेरलेली समता सिलोन तिबेट, ब्रह्मदेशात आज ही सतेज रूपाने आहे. शंकराचार्यंच्या काळात समन्वय झाला आणि या समन्वयातुन काही वर्षात आम्ही सांगतो तोच धर्म. आम्ही सांगतो तेच शास्त्र आम्ही सांगतो तोच देव. आम्ही कोण तर आम्ही देवाचे बाप आहोत. ही गुर्मी आपल्या पुर्वजांचे जीवन माती मोल करणारी विकृतीलाच संस्कृती मानत होतो. तीला पायदळी तुडवताना संत नामदेवांनी विठ्ठल निवडला या वेळी विठ्ठल शिव विचाराचा होता.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 5) - मोहन देशमाने
डॉ. बाबासाहेब अंबेडकरांनी घटना लिहीली नसती किंवा ती क्षत्रिय किंवा ब्राह्मण समाजात जन्म घेतलेल्याने लिहिली असती तर समता हा संविधानाचा गाभा राहिला नसता हे वास्तव आपण जेंव्हा सात काळजाच्या कप्यात कोरत नाही. तो पर्यंत असेच घडणार काँग्रेस संस्कृती व भाजपा संस्कृती या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. यात ओबीसी संस्कृतीचे मालक कोण ही खरी भांडणे आहेत. हे आसे नसते तर घटनेत जे दिले होते ते ओबीसींचे आहे. सांगावयास सन 1978 साल का यावे लागले. 45 टक्के हिंदू आहेत. या आपल्या हिंदू बांधवांचा विकास करणारा मंडल आयोगाला मान्यता सोडाच त्याला विरोध करणारी संघ संस्कृती आज पर्यंत जी यंत्रणा राबवत आहे ती 45 टक्के ओबीसींच्या कल्याणाची आहे का ?