यवतमाळ : जिल्ह्यात गेली अनेक दशकापासून कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा झाला नव्हता. समाजाला दिशा देण्याचे काम अनेक समाज बांधवांनी केले. ही मेळावे काळाची गरज असून समाजाला दिशादर्शक ठरतोय व आपसातील नाते आणखी घट्ट करतो, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. निमित्त होते. कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्याचे.
यवतमाळ तेली समाज महासंघ यवतमाळ जिल्हा ओबीसी जन मोर्चा संताजी नागरी सहकारी पतसंस्था व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने संताजी चौक या ठिकाणावरून अगदुरु तुकोबारायाचे परम शिष्य संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीच्या निमिताने रैलीचे नियोजन करण्यात आले, संताजी चौक येथे संताजी महाराजांच्या चित्राचे पूजन केल्या गेले सदर पूजनाच्या वेळेस संताजी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रामलसचिव विलास काळे
संत साहित्याने समृद्ध असेल्या महाराष्ट्रात अनेक संतांनी आपल्या प्रगल्भ अमृत विचार वाणीतून समाजच्या उत्थानासाठी मार्गदशन केले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांच्यापासून ते अलीकडच्या काळातील संत तुकडोजी महाराजांपर्यंत अशा अनेक संतांनी समाजाच्या उत्थानासाठी आपल्या बौद्धिक विचारांनी संत साहित्याला समृद्ध केले आहे.
नागपूर, ता. १० : संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेतर्फे संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने पारडी येथून संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेसह भव्य बाईक रॅली व भव्य शोभायात्रा करण्यात आली. त्याच प्रमाणे ढोल ताशा पथक व पारंपरिक आखाड्याचे सुद्धा प्रात्यक्षिक करण्यात आले. बाईक रॅली चे समापन जगनाडे चौक नागपूर येथे करण्यात आले. यावेळी संत जगनाडे महाराजांना संस्थापक अजय धोपटे अध्यक्ष विजय हटवार,
गडचिरोली : भारत ही संतांची भूमी असून प्रत्येक समाजामध्ये संत आहेत. त्या संतांचे विचार आत्मसात केल्यास समाजात परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगरचे (औरंगाबाद) संत साहित्याचे अभ्यासक प्रा. विजय गवळी यांनी केले.