ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ? ( भाग 2), ऑक्टोबर तेली गल्ली 2009
घरात संताजींचा फोटो. संताजी उत्सवात सहभाग, संताजीच्या नावाने सुरू असलेल्या संस्थेत सत्तेची साठमारी, संत संताजींचा उत्सवा साठी पन्नास साठ रूपये देऊन पुण्य घेणारी मंडळी. वधुवरांच्या (व्यवसायीक बेगडी समाज प्रेम मेळाव्यास) मॉल मध्ये किमान दहा लाख गोळा करून साजरा करिताना संत संताजी प्रतिमा फक्त पुजना पुरती आसते. हे केले म्हणजे संताजी सेवा, संताजी विचार ही अपली अतिशय चिंचोळी तोकडी संताजी प्रेमाची वहिवाट.
ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ? ( भाग 1) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
समाजातील सुज्ञ बांधव श्री पन्हाळे साहेब (पोलिस सब इन्पेक्टर) यांनी जेंव्हा सुदूंबर ते पंढरपूर या संत संताजी महाराजांच्या पालखी दरम्यान वाखरी येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रमुखांनी आंदोलन पुकारले होते. तेंव्हा विचारले त्या बद्दल मी माझे मत थोडक्यात दिले पण आज ते सविस्तर मांडत आहे. हा विचार प्रपंच मांडण्या पूर्वी आपणा विचार वंश प्रथम समजुन घेऊ.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)
अहमदनगर तिळवण तेली समाज ट्रस्ट संत श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी (सुवर्ण महोत्सव 1936 ते 1986) अर्जुनराव इंगळे सेक्रेटरी, अहमदनगर तिळवण तेली समाज ट्रस्ट यांचे स्वागतपर भाषण
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)
सत्कार समारंभानिमित्तच्या भाषणाचा गोषवारा प्रा. एस. डी. सूर्यवंशी वरिष्ठ कृषि अर्थशास्त्रज्ञ श्री संत संताजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हा जो स्तुत्य कार्यक्रम आपण आयोजित केला, त्याला समाजाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. समाज बांधवांनी जे गोड कोतुक करून आमच्या पाठीवर प्रेमाने हात फिरविला त्याबद्दल आम्ही सर्व सत्कार्थी बंधूना आनंद होत आहे
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)
प्रा. सोमनाथ देशमाने यांचे सत्कारास उत्तर माननीय आबासाहेब निंबाळकर, समाजाचे ट्रस्टी, मातृतुल्य पितृतुल्य आणि समाज बंधुभगिनींनो, पूज्य संताजी जगनाडे महाराज यांचे पुण्य स्मृती प्रसंगी आपण माझा सत्कार करुन माझ्यावर प्रेमाचा जो वर्षाव केला त्यामळे मी खरोखरच भाराऊन गेलोय. समाज बांधवांचा इतका स्नेह मिळणे मी माझे परम भाग्य समजतो.