Sant Santaji Maharaj Jagnade
नागौरी तेलियान समाज के 20 जोड़े बने जिन्दगी के हमसफर, नवविवाहित जोड़ों को दिया बेटी बचाओ बेटी पढाओ का सन्देश
जोधपुर। मुस्लिम जमात कौम नागौरी तेलियान समिति का 13वां सामूहिक विवाह रविवार को कामयखानी हॉस्टल परिसर में आयोजित हुआ। समारोह सादगी के साथ सम्पन्न हुआ और बगैर बैण्ड-बाजे व डीजे के बिना सुन्नती तरीक से निकाह का कार्यक्रम सम्पन्न हुआ । सामूहिक विवाह कमेटी के अध्यक्ष अब्दुल हन्नान खानखत्री व महासचिव अब्दुल रशीद बैलिम ने बताया कि सभी बीस बारातें अपने अपने स्थान से कचहरी चैराहे के निकट स्थित महाराज श्री उम्मेद कायमखानी हॉस्टल पहुंची ।
तेली समाज विदर्भस्तरीय वधु - वर पालक परिचय मेळावा, वर्धा, ता. जि. वर्धा, मेळावा दिनांक 23/02/2020 रविावार 11.00 वाजता. अनुसया सेलीब्रेश न हॉल, नागपुर रोड, वर्धा. आयोजक श्री. संताजी जगनाडे महाराज प्रतिष्ठान, वर्धा, कार्यालय द्वारा मनिषा लॅन्ड डेव्हलपर्स, वरदविनायक कॉम्पलेक्स पहिला माळा, मुनोता लॉन जवळ बॅचलर रोड, वर्धा, कार्यालयाची वेळ सकाळी 11.00 ते सायं 8.00 पर्यंत.
सातारा जिल्हा तिळवण तेली समाज संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेला राज्यस्तरीय वधूवर मेळावा सातारचे विक्रीकर उपायुक्त अनिल धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला. या कार्यक्रमास उद्योजक भिकाजी भोज, सुरेश दळवी, कोंडीराम चिंचकर, धनसिंग शिंदे, भारती शिनगारे, सुरेखा हाडके, अनिल क्षीरसागर, अशोक भोज, वसंत खर्शीकर, अनिल भोज, प्रमोद दळवी, जयसिंग दळवी यांसह मान्यवर उपस्थित होते.
आरमोरी - आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाज भरकटला जात आहे, सोसिअल मीडियाचा अधिक वापरामुळे समाजात संबंध दुरावलेले असल्याचे दिसत आहे, यामुळे समाज संघटनवर भर दिला पाहिजेत, जग नव्या तंत्रज्ञान युगात पदार्पण केले असले या तंत्रज्ञान युगात भारतीय संस्कृतीत समाज टिकला पाहिजेत, या करिता गावो गावी समाज मेळावे घेऊन समाज संघटन केले पाहिजेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र तेली समाज महासंघ चे अध्यक्ष बबनराव फंड यांनी केले आहे.
लिंगायत तेली समाज कराड शहर व सातारा जिल्हातील सर्व लिंगायत तेली समाज बांधवांच्या सहकार्याने कराड शहरात भव्य राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळावा लिंगायत तेली समाजा तर्फे कराड शहरात लिंगायत तेली समाजासाठी राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा आयोजित केला आहे समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, उत्कर्ष प्रगती व्हावी त्यांचे वैभव वाढावे हाच एक ध्यास आणी त्यानिमित्ताने एकमेकांना भेटावे स्नेह वाढवावा, वृध्दिगंत व्हावा नवीन स्नेह संबंध जुळावेत, त्यासाठी खात्रीशीर व्यासपीठ मिळावे हे ध्येय बाळगून हा भव्य दिव्य मेळाव्याचे आयोजन करीत आहोत.