Sant Santaji Maharaj Jagnade
सांगली : कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तेली समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यास समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल. समाजाचा पारंपरिक व्यवसाय इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असताना स्वयंरोजगार मिळवून तरुणांनी स्वावलंबी होण्याची गरज आहे, असे मत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले.
पाल्यांना दर्जेदार शिक्षण देणे ही पालकांची जबाबदारी आ.अमरीशभाई पटेल, शिरपुरात तैलिक समाजातर्फे गुणगौरव
शिरपूर मुलामुलींना दर्जेदार शिक्षण मिळवून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्यात अपयश आल्यास येत्या पिढ्यांचे नुकसान होईल हे लक्षात घ्यावे. सर्व सोयीसुविधायुक्त शिक्षण घेवूनच येणारी पिढी स्पर्धेसाठी सज्ज होणार आहे. या पिढीतूनच देशाचे व समाजाचे कल्याण होवू शकेल. आपल्या गरजा कमी करा, अनावश्यक खर्च, हौसमौजेला मुरड घाला पण पाल्याना सर्वसोयीयुक्त शिक्षण द्या असे आवाहन माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
कानपुर 20 सितम्बर पिछले दिनों 31 अगस्त को गोंडा जिले के नौशहरा थाना एटिया थोक निवासी 35 वर्षीय सुनील साहू निर्मम हत्या कर शव को रेलवे लाइन पर फेंक दिया गया था। शव मिलने के बाद पुलिस ने पोस्टमार्टम कराया उसके बाद पोस्टमार्टम मृतक सुनील साहू के शरीर में चोटों के निशान पाए गए। जिसके बाद मृतक की पत्नी रूबी साहू ने गांव के ही व्यक्तियों के खिलाफ मुकदमा दर्ज करने की पुलिस को लिखित प्रार्थना पत्र दिया।
तेली समाजातील उपवर वधु-वरांचे पालकांसाठी बोरीवली येथील वधुवर मेळावा ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहात. तेली समाज हितवर्धक मंडळ, बोरीवली आणि कोकणस्नेही ट्रस्ट, मुंबई यांच्या संयुक्तिक विद्यमाने रविवार दिनांक २४/११/२०१९ रोजी सकाळी ०९.३० ते सायंकाळी ०४.०० वाजेपर्यंत ८ वा आगळावेगळा वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
बिहार तैलिक साहु सभा का सक्रिय सदस्यता अभियान शुरू, जिले में 25 हजार सदस्य बनाने का लक्ष्य
बिहार में 7 प्रतिशत आबादी के बाद भी तेली साहु समाज को नहीं मिल रही राजनैतिक हिस्सेदारी : रणविजय
नवादा जिले के इंदिरा चौक स्थित साहु सेवा सदन में रविवार को बिहार प्रदेश तैलिक साहु सभा के सक्रिय सदस्यता अभियान की शुरूआत की गई। जिलाध्यक्ष राजेन्द्र विशाल की अध्यक्षता में आयोजित इस कार्यक्रम में बिहार प्रदेश तैलिक साहु सभा के अध्यक्ष रणविजय साहू ने समाज के लोगों को अपने हक के लिए जागरूक और एकजुट रहने की अपील की।