Sant Santaji Maharaj Jagnade
तैलिक वैश्य जाति का गौरवपूर्ण कार्य इतिहास के धरोह है जिस समय के झंझावातो ने बिखरने का प्रयास किया । वर्ग संघर्ष की परीघि में धकेलने का भी उपक्रम हुआ । समुचित प्रबंधक के महत्वपुर्ण शक्ति की अद्वुत उर्जा ने नेतृत्व के अभाव अथवा पराभव ने तैलिक वैश्य जाति के सुकार्यो को भी गणना, इतिहास ने नही की । निसंदेह यह हमारे लिए आत्मचिंन्तन का समय है कि वर्तमान मै हम हमारी पहचान को स्वजातीय गौरव को समक्ष रखकर अपनी अस्मिता को और प्रदीप्त करे वह भी वर्तमान के संघर्षपूर्ण अस्तित्व रक्षा के साये में अपनी चमक प्रकाश को आपने तैलिक निस्वार्थ एवं जनहितार्थ कार्यो को आगे बढाते हुये ।
इतिहास के इन्ही सोपानो में ये अग्रतिम नाम है राष्ट्र भक्त दानवीर भामाशाहा इनके ही अनुपम दान त्याग औ कार्यकुशल प्रबंध ने महाराणा प्रताप के स्वभिमान की रक्षा की । यह केवल भामाशाह ही नहीं भारतीय सभ्यता और संस्कृती का वंनीय उदाहरण है ।
संत संताजी अध्यासन - तेली समाज
परंतु याच शहरात श्री. धोंडीराम शेठ सायकर यांच्या मार्गदर्शाना खाली फक्त १० रूपयात वधु-वर मेळावा ही संकल्पना रावबली होती. यातून शेकडो, लग्न जमली त्या पेक्षा समाज एकत्र येऊ लागला. एकत्र आलेल्या समाजाला भरीव संघटनेची गरज होती. कार्यकर्ते एकत्र येत होते. भव्य दिव्य कार्यकरता करता विचारात ताळ मेळ जमत नव्हता. एकमेकात गुंते वाढविण्यापेक्षा आपल्याला जे करावयाचे आहे या साठी सर्वश्री प्रदिप सायकर, डॉ. गणेश अंबिके, नरेंद्र मेहर, विष्णूपंत ढंगाळे, सुनिल देशमाने, आणेकर, डी. डी. चौधरी मंडळी एकत्र आली. यातुनच संताजी सेवा प्रतिष्ठाण पिंपरी चिंचवड या संस्थेची सुरूवात केली. सेवा, त्याग व निष्ठा या बळावर संस्थेने आपली उद्दिष्टे मानली. या परिसरात सर्व कामगार वर्ग. रोजची मेहनत करून घर चालवणारी जवळ जवळ सर्व जन उद्योजक, व्यापारी मंडळी फार थोडी. त्यांचे पाठबळ, मार्गदर्शन, सहभाग या बळावर सात वर्षा पुर्वी पहिला मेळावा संपन्न झाला. यातूनच एक उमेद मिळाली. महाराष्ट्र तेली महा सभा अंतर्गत संताजी सेवा प्रतिष्ठान संचालित कार्य झाले. गत सात वर्ष ही वाटचाल यशस्वी झाली.