महाराष्ट्र ही संताची भूमी म्हणून ओळखल्या जाते. अशा या सुजलाम - सुफलाम महाराष्ट्रात पुरोगामी विचारांचा वारसा एकामागन एक देत अनेक संत होऊन गेले. या सर्व संतानी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचे ढोंग उघडे पाडले आणि हे सर्व करीत असतांना स्वतःच्या घरादाराची, स्वतःच्या जीवाची अजिबात पर्वा केली नाही.
संतू म्हणे मी तेल काढीयले । म्हणूनी नाव दिले संतू तेली ।। संतु तेली घाणा करी। घाणा केल्यावर तुक्याचे अभंग लिही ।।
थोर संत संताजी जगनाडे महाराज म्हटलं की सोबत संत तुकाराम महाराज यांचे विचार आणि त्यांची गाथा डोळ्यासमोर उभी राहते. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1664 रोजी पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला.
संत संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील चाकण या गावी ८ डिसेंबर १६२४रोजी झाला. संताजींचे वडील विठोबा यांचा परंपरागत असा धान्यापासून तेल गाळून ते विक्री करण्याचा व्यवसाय होता. संताजींचे कुटुंब वारकरी संप्रदायाचे पाईक होते. घरात वंशपरंपरेने पंढरपूरच्या विठ्ठलाची वारी अखंडित होती. घरातच ग्रंथांचे वाचन, पारायणे चालत. त
संताजी तेली बहु प्रेमळ | अभंग लिहित बसे जवळ ॥ धन्य त्यांचे भाग्य संबळ।संग सर्व काळ तुकयाचे ॥
महाराष्ट्र ही जशी शुरांची भूमी आहे तशी ही संतांचीही पुण्यभूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ व ज्यांच्या अभंगवाणीने सर्व महाराष्ट्राला भक्तीरसात बुडवून टाकले अशा संत तुकाराम महाराज व त्यांचेच समकालीन सेना न्हावी, नरहरी सोनार, गोरा कुंभार, संत रोहिदास इ. संत होवून गेले.
शिर्डी : अहमदनगर जिल्हा तेली समाज व शिडी शहर तेली समाजाच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत व संत तुकाराम महाराजांच्या गाथेचे लेखक श्रीसंत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा शासकीय कार्यालय व शैक्षणिक संस्थांना भेट देण्यात येणार असून, याचा शुभारंभ साईनगरीच्या प्रांत कार्यालयापासून करण्यात आला.