अहमदनगर - सर्व तिळवण तेली समाज बांधवांच्या सहकार्याने सालाबाद प्रमाणे श्री. संत संताजी महाराज जगनाडे यांची पुण्यतिथी उत्सव रविवार दि. 17/12/2017 रोजी सकाळी ठिक 7.00 वाजता श्री विठ्ठल मंदीर, मेन रोड, जामखेड येथे अयोजीत केला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी सहपरीवार उपस्थित रहावे ही विनंती.
या एैतिहासिक पुण्यात तेली समाजाचा वेगळा ठसा आहे. मग तो कला, क्रिडा, समाजकारण या विविध क्षेत्रात उमटविलेला आहे. स्वातंत्र्य पुर्व काळात, भगत, कर्पे यांनी स्वबळावर नगराध्यक्ष पद भुषविले आहे. रावसाहेब केदारी, रावसाहेब पन्हाळे यांनी समाजकारण व व्यवसायीक प्रगती मुळे रावसाहेब ही शासकीय पदवी मिळवली आहे. सर्कस वाले शेलार यांनी शेलार सर्कस जागतीक पातळीवर पोहचवली होती.
पुणे जिल्ह्यातील डोंगर दर्यातील अंबेगाव हे पन्हाळे कुटूंबाचे मुळ गाव हे घराने जन्माने तेली पण गावात ठसा उमटवून होते. मी तेली आहे. मी यातीहिन आहे याची जाणीव कुठेच नव्हती गावातील देवळांना उजेडात ठेवण्याची जबाबदारी पन्हाळे कुटूंबावर होती जो देव सर्वांची संकटे दूर करतो. जो देव मानवांना प्रकाशमान करतो त्याच देवाला अंधारातुन प्रकाशात ठेवण्याचे काम पन्हाळ्यांच्या कडे होते.
1) संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा करणार दौरा 2) ग्रामीण भागात देणार ज्यास्त लक्ष 3) तेली समाजातील पोट जाती एकाच बॅनर खाली करणार काम 4) संस्थेने महाराष्ट्र राज्यात जुळवले 97 मोफत विवाह 5) संस्था मोफत करते काम समाज बांधवाना कोणत्याही फी वर्गणी नाही 6) महाराष्ट्र राज्यातून मिळतेय सहकार्य 7) संपूर्ण महाराष्ट्र राज्यात संस्थेच्या केल्या कमिट्या स्थापन
बैठकीला उपस्थित संस्थापक अध्यक्ष श्री कुंडलीक देशमाने. प्रदेश जेष्ठ उपाध्यक्ष श्री विजयकुमार शिंदे. प्रदेश महिला अध्यक्षा सौ अनिताताई गायकवाड. प्रदेश मुख्य सचिव श्री राहुल भिसे. प्रदेश उपाध्यक्ष श्री दिलीप चव्हाण. प्रदेश कार्याध्यक्ष श्री पंडित पिंगळे. प्रदेश प्रसिद्धी प्रमुख श्री सुधीर भिसे तेली गल्ली संपादक श्री मोहन देशमाने. पुणे जिल्हा अध्यक्ष श्री निलेशकुमार शिंदे. पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री सचिन देशमाने .नाशिक जिल्हा अध्यक्ष श्री महेश चांदवडकर.
आनंद खेड़ा में युवा तेली महासभा गुजरात की ओर से 7 जनवरी को तेली समाज स्नेह मिलन महोत्सव का आयोजन किया गया था । मुख्य अतिथि के रुप में एन..टी. राठौर राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय तैलिक महासभा उपस्थित थे । उन्होंने मिलन समारोह में अपने उद्बोधन भाषण से साहू समाज को नई दिशा दी ।