Sant Santaji Maharaj Jagnade
महाराष्ट्र ही तर संतांची खाणच आहे. येथे संतांची मोठी श्रृंखला आहे. संतांनी सर्व जातीत जन्म घेऊन भगवद् भक्तिच्या माध्यमातून समाज सुधारण्याचे जीवापाड प्रयत्न केले. शैव, वैष्णव, सगुण, निर्गुण अशा सर्व सामंजस्य प्रकारच्या संत परंपरा विकसित केल्या. केंद्र बिंदु पंढरपूर असून विठ्ठलाच्या नामस्मरणात भजन, किर्तन करीत लाखोंच्या संख्येने पंढरीची वारी ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे.
संताजी जगनाडे व एकनाथ महाराजांचा इतिहास तेली समाजात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहीती व्हावा या अनुशगांने ही प्रश्नमंजुषा तयार केली आहे , समाजाचा प्रचार व प्रसार व्हावा, संताजीची ओळख ही घराघरात पोहचावी, आजही बरेच व्यक्तीला आपल्या समाजाचे दैवत कोण आहे, यांची माहीती नाही ,ही कल्पना लक्षात घेत ही प्रश्नमंजुषा मंडळाचे संचालक प्रा.स्वप्निल वि.खेडकर यांनी तयार केली.
औरंगाबाद - माजी मंत्री शिवसेना नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी गेल्या मंत्रिमंडळात फलोउत्पादन व रोहोयो कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले,आपल्या उच्च शिक्षणाच्या व अनुभवाच्या जोरावर शिवसेना पक्षाची विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेततळ्याचे अनुदान वाढून दिले,ओला दुष्काळग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्याच्या भावना जाणून घेतल्या, पक्ष हा शेतकऱ्याच्या पाठीशी आहे,
लेखक: अर्जुनराव भगत (बुर्हाणनगर), श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
१) क्षेत्र वर्णन - बुर्हाणनगर हे अहमदनगर पासून सुमारे ५ किलोमिटर अंतरावर १००० लोकवस्तीचे लहानसे खेडेगाव आहे. ते अती प्राचीन असून नगर शहराच्या अगोदर लहानसे शहर होते. त्याठिकाणी १९१३ साली श्री. लहानु भिकु भगत (देवकर) यांनी स्वखर्चाने श्री तुळजापूर देवींचे भव्य मंदिर बांधले.
पाली - देश के कोने-कोने में रहे रहे घांची समाज के लोगों ने वॉट्सएप ग्रुप के माध्यम से मात्र 10 दिन में एकत्रित किए 5 लाख 25 हजार रुपए की सहयोग राशि का चेक गुरुवार को सभापति रेखाराकेश भाटी व समाजबंधुओं की मौजूदगी में प्रधानमंत्री राहत कोष के लिए कलेक्टर दिनेशचंद जैन को सुपुर्द किया।