Sant Santaji Maharaj Jagnade
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा 2016 - परतीचा प्रवास
श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे परतीचा प्रवास 19/7/2016 ते 31/7/2016
| तिथी | वार दिनांक | दुपारचे ठिकाण | न्याहारी भोजन देणार्या यजमानाचे नांव | रात्रीचा मुक्काम | रात्री प्रसाद देणार्या यजमानाचे नाव |
| आषाढ शु. 15 | मंगळवार 19/7/16 | पंढरपुर | तिळवण तेली समाज, नाणे मावळ | भंडीशे गाव | सौ. सरस्वती विजय काळे पांडुरंग रेस्टॉरंट, भंडी शेगाव |
| आषाढ वद्य. 1 | बुधवार 20/7/16 | तोंडले - बोंडले | गजानन राजाराम पाटील | वेळापूर अर्धनारी नटेश्वर मंदिराजवळ | श्री. पांडुरंग गोविंद माने माने - देशमुख परिवार |
पंच काचेलियं राठौर तेली समाज के दीपावली मिलन समाहरोह एवं प्रतिभा सम्मान समाहरोह में अतिथि प्रदेश सकार्यालय मंत्री बीजेपी किसान मोर्चा हिम्मत डांगी,न.पा. अध्यक्षा कुसुम गुप्ता,बीजेपी नगर अध्यक्ष नरेश चन्दवानी व राठौर तेली समाज के वरिष्टजन उपथित थे।
अखिल भारतीय तैलिक साहू महासभा की राष्ट्रीय कार्यकारिणी की बैठक दिल्ली स्थित हरियाणा भवन में 4 जुलाई को संपन्न हुई । बैठक की अध्यक्षता राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षिरसागर ने की । अखिल भारतीय तैलिक साहू महासभा की राष्ट्रीय अध्यक्ष महिला प्रकोष्ठ श्रीमती ममता साहू एं युवा प्रकोष्ठ रिपूसुदन साहू व सदस्यो ने पद एवं गोपनीयता की शपथ ली । श्री क्षिरसागर ने बैंठक को संबोधित करते हुए कहा कि महासभा के सभी पदाधिकारी समाज के कार्यो को आगे बएाए ताकि समाज से जुडे प्रत्येक व्यक्ती का भला हो सके । श्रीमती साहू ने कहा कि सामूहिक विवाह की शुरूआत तैलिक महासभा द्वारा ही की गई थी । यह प्रवृत्ति आज प्रत्येक समाज के लिए अनुकरणीय उदहरण बन चुकी है । समाज की एकता के लिए कार्य करने का सभी सदस्यों से अव्हान किया ।
- डॉ. महेंद्र धावडे, संशोधक :- प्राचीन भारतीय तेली समाज, (इ.स.पुर्व ते 16 वे शतक )
संताजींचा वापर करून सुदुंबर्यांचा विकास घडवु न आणनारे व राजकीय लाभ घेणारे कोण ? समाजाला दावणीलाबांधुन स्वयंघोषीत नेते कोण ? जातीत भांडण लावणार कोण ? संताजींचे जीवन चरीत्र शासन स्तरावर प्रकाशीत करण्यासाठी धडपडणारे कोण ? राजकीय पक्षांना समाजाचा पाठिंबा देणारे कोण ? समाजाचे शोध ग्रंथालये सुरू करणारे कोण ? विद्यार्थांसाठी समाजाचे वसतिगृह चालविणारे कोण ? या सर्व प्रश्नांचे उत्तरे समाजातील होतकरू समाजसेवक, युवकांनी शोधण्याचा प्रयत्न करावा. व उत्तर न मिळाल्यास समाजाच्या जाहीर सभा, मेळावे यातुन पदाधिकार्यांना विचारावे त्यांनी सत्य दडविल्यास समाजानें त्यंांचे पितळ उघडे पाडुन आशा समाज नेत्यांना वटणीवर आणण्यांचा प्रयत्न केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही.
इतिहास त्यांनाच लक्षात ठेवतो जो समाज हिताचे कार्य करतो. म्हणुन समाज बांधवाना विनंती करतो संताजीला देवार्हात बसविणार्या पासुन फार मोठा धोका निर्माण झाला आसुन संताजी हे स्वराज्याच्या क्रांतीचे प्रथम शिलेदार होत हे विसरता येणार नाही. म्हणुनच थोतांड दुर्योधनरूपी पासुन समाज विघटनांच्या मार्गावर असेल तर हातात लेखनीची धारदार शस्त्र घेऊन. कौरवांचा पराभव करून पांडवरूपी समाजाची नितीमुल्यावर आधारीत व्यवस्था प्रस्थापित करण्याचा पण घेऊ या.
तेली समाज का समाजवादी पार्टी से वर्ष 1994 में लखनऊ के बेगम हजरत महल पार्क में साहू राठौर चेतना समिति द्वारा अगोजित की गई रैली से बढ़ा, जिसमें 2 लाख से ज्यदा तेली समाज के लोग सामिल हुए थे मुख्य अतिथि मुख्य मंत्री मुलायम सिंह यादव जी थे उसमे नेता जी ने समिति को 5 लाख रुपये व कार्यालय दिया था उसके बाद लखनऊ से मेयर का टिकट दिया जिसमे लगा की तेली समाज एक हो गया है उसमें ऐतिहासिक वोट मिले उतने वोट पार्टी को आज तक नही मिले।