Sant Santaji Maharaj Jagnade
1942 मध्ये महामा गांधींनी करेंगे या मरेंगेचा संदेश दिला. भारत छोडो ही गर्जना नगरच्या तेली खुंटावर दिली. तेली खुंट हा नगरच्या मध्यवर्ती परिसर. ही गर्जना नगर शहराल पसरली. अनेक स्वातंत्र्सैनिकांच्या ग्रुप्त बैठका दारूणकर यांच्या येथे होत. रोज सकाळी प्रभात व सायंकाळ सायंफेरी दारूणकर सोबत्यांना बरोबर घेऊन काढत असत. हातात तिरंगा व मुखाने नही रखनी नही रखना यह जालिम सरकार नही रखना हा आवाज उमटु लागला. इंग्रजांचे लक्ष दारूणकरांच्या कडे वळले. त्यांनी साम, दाम, दंड यांचा वापर केला. परंतु आवाज बंद होत नव्हता. उलट तिरंगा घेऊन ते इंग्रजांना सळो की पळो करीत होते. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना आटक केली. येरवडा जेल मध्ये रवानगी केली. या ठिकाणी एस.एम.जोशी, आच्युतराव पटर्वशन या सारख्य बरोबर शिक्षा भोगताना त्यांना आनंद होत होता. सहा महिण्याची शिक्षा भोगल्या नंतर त्यांनी सावध राहुन गुप्त पणे स्वातंत्र्याचा लढा सुरू ठेवला.
साहू समाज समिति नगरा झांसी के लिए ऐतिहासिक पल 18जून को साहू समाज धर्म शाला नगरा मे नवनिर्मित तीन कक्षो का लोकार्पण क्रमशःश्री सुरेश साहू जी श्री एम एल गुप्ता एडीशनल कमिश्नर सैलटैकस श्री मुकेश साहू जी द्वारा किया गया इस अवसर पर उपस्थित सभी साथियों का हृदय से धन्यवाद इस अवसर पर लगभग 120 छात्र छात्राओं को समिति ने सम्मानित किया इं राम नाथ साहू झांसी महामंत्री साहू समाज समिति नगरा झांसी
श्री. मोहन देशमाने प्रसिद्धी प्रमुख श्री संत संताजी म. तेली संस्था सुदूंबरे
तेली गल्ली (गावकुस) मासिकाची सुरवात होती माझे सासरे कै. गणपतराव खोंड व कै. गणपतराव भांडकर यांचे स्नेहसंबंध होते. घरात नेहमी चर्चा होत असे आणि तोच धागा पकडुन मी पार्थडी च्या स्टँडवर उतरलो. भांडकरांची स्ँडड वर चौकशी केली बबनराव भांडकर कुठे आहेत. तेंव्हा समजले स्टँड समोरची या टोका पासुन त्या टोका पर्यंतची जी इमारत आहे ती बबनराव भांडकरांची उंची पुरी मुर्ती अंगात लेंगा शर्ट डोक्यावर टोपी असलेल्या भांडकरांची भेट झाली. या पहिल्या भेटीला त्यांनी विश्वास दिला माझ्या कडून विश्वास घेतला सुद्धा. आशा या जगाला गवसनी घालणार्या पण जमिनीवर चलणार्या समाज बांधवाच्या जीवन प्रणालीची एक साठवण.
देडगांव ता. नेवासा हे मुळ गाव सन 1993 मध्ये त्यांनी आपले गाव सोडले ते कोरगाव येथे आले. सुरवातीस छोटे मोठे उद्योग करू लागले. या नंतर रिअल इस्टेट उद्योग निवडला. या उद्योगाला चांगला जम बसविला याच जोडीला समाज सेवेची आवड. तुळजाभवानी तरूण मंडळाची सुरूवात केली. जय संताजी युवक संघटना सर्वांना बरोबर घेऊन सुरू केली. श्री. संताजी पुण्यतिथी साजरी केली जाते.
तसे शाम कर्पे हे उच्च शिक्षित आहेत. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा ते व्यवसायाकडे वळले जीवनाची सुरूवात त्यांनी दुध विक्री पासुन केली. सलग 10 वर्ष ते दुध डेअरी चालवित होते या नंतर त्यांनी व्यवसाय बदल करावयाचे ठरविले. जमीन, खरेदी विक्री व बांधकाम या क्षेत्रात ते उतरले. हा व्यवसाय तसा बेभरवशाचा. पण त्यांनी इथे आपली एक पत निर्माण केली आहे. कोणाला अडचणीत नेहुन कुणाला फसवुन चार पैसे कमविण्या पेक्षा त्यांनी इथे सचोटीची मोजपट्टी लावली यातुन चार पैसे मिळालेच पण अनेक सुखी कुटूंबांचा विश्वास हे ते संपादन करू शकले. या मुळे संगमनेर परिसरात कृष्णा इस्टेट ही एक विश्वासाची पत निमार्र्ण करू शकले. स्पषट विचार, स्वच्छ व्यवहार, मी सुखी झालो इतर ही व्हावेत ही प्रणाली यामुळे ते सर्वत्र पर्यंत परिचित झालेत. कर्पे यांच्या वाटचालिस हार्दिक शुभेच्छा.