Sant Santaji Maharaj Jagnade
भक्त शिरोमणि माता कर्मा जी का जन्म नागौर जिले की मकराना तहसील के कालवा गाँव में जीवनराम के घर चार सौ साल पहले सन् 1614 (विक्रमी 1671 की श्रावण कृष्णत व्दाीदशी) को हुआ था । काफी जप-तप करने के बाद होने की वजह से इस कन्या( का नाम कर्मा रखा गया । करमा के जन्मि पर पूरे गांव में मंगल गीत गाये गये । बाल्य काल से ही कर्मा के चेहरे पर एक अनूठी आभा दिखाई पड़ती थी । अकेली होने से वह घर की लाड़ली थी, पर खेल-कूद के स्थाभन पर घर के एकान्ती में वह पालथी मार कर बैठ जाती और चारभुजा नाथ को निहारती रहती । जीवनराम का घर कालवा के चारभुजा नाथ मंदिर में ही था और घर के आंगन से मंदिर में स्थित भगवान की मूर्ति साफ दिखाई देती थी । भगवान की सेवा-पूजा का काम जीवनराम ही करते थे ।
महाराष्ट्रातुन कर्नाटकात जाऊन उद्योग क्षेत्राला काबिज करणार्या नांदगिरीकर घराण्यातील कै. विनोद रघुनाथ नांदगिरीकर यांचे दु:खद निधन झाले सर्व तेली समाज बांधवा तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
तेली गल्ली (मासिक) परिवार
शोकाकुल : नांदगीरीकर व कचुरे परिवार हुबळी (कर्नाटक)
श्री संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदुंबरे या संस्थेची स्थापना किमान 100 वर्षापुर्वी झालेली आहे. संस्थेच्या वतीने आर्थिक दुर्बल घटकातील गरिब विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. मा. कै. रावसाहेब पहाळे, मा. कै. रावसाहेब केदारी यांनी 40 वर्षापुर्वी ही योजना सुरू केली आहे. मा. श्री. बापूसाहेब वैरागी यांनी ही योजना पुढे चालू ठेवली. श्री. वैरागी हे शिक्षण समितीचे 25 वर्षे चिटणीस होते. सध्या मागील 5 वर्षा पासून श्री. बाळासाहेब शेलार हे शिक्षण समितीचे चिटणीस म्हणुन काम पहात आहे.
साहु तेली समाज सेवा समिती वापी के द्वारा स्वैछिक रक्तदान शिवीर का आयोजन 26.06.16 रविवार को किया गया । स्थान- दमण रक्तदान केन्द्र मरवड नानी दमण सभी देस्तों को बहुत बहुत धन्यवाद जिन्होने अपना बहूमुल्य समय निकालकर योगदान दिए। साहू समाज वापी आपका सदा अभारी रहेगा।
1942 मध्ये महामा गांधींनी करेंगे या मरेंगेचा संदेश दिला. भारत छोडो ही गर्जना नगरच्या तेली खुंटावर दिली. तेली खुंट हा नगरच्या मध्यवर्ती परिसर. ही गर्जना नगर शहराल पसरली. अनेक स्वातंत्र्सैनिकांच्या ग्रुप्त बैठका दारूणकर यांच्या येथे होत. रोज सकाळी प्रभात व सायंकाळ सायंफेरी दारूणकर सोबत्यांना बरोबर घेऊन काढत असत. हातात तिरंगा व मुखाने नही रखनी नही रखना यह जालिम सरकार नही रखना हा आवाज उमटु लागला. इंग्रजांचे लक्ष दारूणकरांच्या कडे वळले. त्यांनी साम, दाम, दंड यांचा वापर केला. परंतु आवाज बंद होत नव्हता. उलट तिरंगा घेऊन ते इंग्रजांना सळो की पळो करीत होते. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना आटक केली. येरवडा जेल मध्ये रवानगी केली. या ठिकाणी एस.एम.जोशी, आच्युतराव पटर्वशन या सारख्य बरोबर शिक्षा भोगताना त्यांना आनंद होत होता. सहा महिण्याची शिक्षा भोगल्या नंतर त्यांनी सावध राहुन गुप्त पणे स्वातंत्र्याचा लढा सुरू ठेवला.