Sant Santaji Maharaj Jagnade
05 जून 2016 दिन रविवार साहू समाज एकता समिति दिल्ली प्रदेश की और से गंगा स्वच्छता अभियान का आयोजन किया गया जिसमें उपस्थित लोग दिल्ली से गिरीश साहू अघ्यक्ष दिल्ली प्रदेश , राजा राम साहू उपाध्यक्ष दिल्ली प्रदेश रामसिंह साहू प्रचार मंत्री, जिला अध्य्क्ष संजू साहू वार्ड अध्य्क्ष संजय साहू, पुन्नी लाल साहू, बबलू साहू, प्रमोद साहू, रोहीत साहू, सोनू साहू धर्मेन्द साहू, भूरे साहू, नगरिया उत्तर प्रदेश से प्रेम साहू, जय प्रकाश साहू , उमेश साहू, मास्टर राम स्वरुप साहू,
दिनांक ५/६/२०१६ रोज रविवार ला चंद्रपुर जिल्हा कार्यध्यक्ष डॉ परसराम नागोसे यांच्या अध्यक्ष खालि व विदर्भ अध्यक्ष प्रशांत भाऊ कामडे यांच्या उपस्थितित नागभिड एरंडेल तेलि समाजा च्या अध्यक्ष पदी रमेशराव ठाकरे तसेच सचिव पदि आनंदराव भरटकर यांचि निवड झालि त्या बद्दल हादि्क शुभेच्छा शुभेच्छुक नागपुर जिल्हा येरंडेल तेली समाज हितकारणी मंडळ व अभिनय लाखडे, दिनेश चौधरी व विशाल कैकाडे
जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाईन, नागपूर येथे दिनांक १२-०६-२०१६ ला सकाळी १०.०० वाजता वर्ग दहावी आणि बाराव्या मध्ये अनुक्रमे ९० आणि ८५ टक्केवारी प्राप्त तेली समाजातील विद्यार्थांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्या तेली समाजातील विद्यार्थ्यांना वरील प्राप्त गुण असल्यास त्यांनी जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाईन, नागपूर या संस्थेशी संपर्क साधावा.
महाराष्ट्रातील तेली समाजाचे आचारविचार आणि रूढी, प्रथा, परंपरा बहुजन समाजासारख्याच आहे. या समाजाच्या राज्यात साधारणत: २८ पोटशाखा आहेत. त्यात पंचम किंवा लिंगायत, कानडे, लाड, गुजर, अयार, कडू किंवा अकरमासे, कंडी, शनवार, शुक वार, राठोड, परदेशी, तिळवण आणि गंधी यांचा समावेश होतो. यापैकी तिळवण किंवा मराठे तेली या पोटजातींची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. तर भारतात 700 पेक्षा अधिक पोटजाती आहेत. या समाजातील लोक सोमवारी काम करीत नाहीत म्हणून त्यांना ‘सोमवार तेली’ म्हणतात. याशिवाय समाजात अनेक पोटजाती आहेत. यात प्रामुख्याने मराठा तेली, देशकर तेली, क्षत्रिय तेली, एरंडेल तेली, बाथ्री तेली, साव तेली, सावजी तेली, छत्तीसगडी तेली, साहू तेली, हालिया तेली, साडिया तेली, एक बादिया तेली, चौधरी तेली आदि तेली जातीच्या उपशाखा आहेत. मुस्लीम धर्मातील तेली समाजाला रोशनदार असे म्हटले जाते. नागपूर भागात प्रामुख्याने एक बैले, दोन बैले किंवा तराणे आणि एरंडे अशा तेली समाजाच्या शाखा पोटशाखा आहेत. वर्धा जिल्ह्यात सावतेली हा समाज आदिवासी जमातीप्रमाणे राहतो, तर एरंडे तेली हे गावाबाहेर राहतात. साहू क्षत्रिय समाज विदर्भात मोठय़ा प्रमाणावर आहे.
पूर्वी आमच्या आजोबाच्या काळात आमचे आजोबा गावाच्या आजुबाजूच्या परिसरातील गावे, वाड्यांमधून सावकार म्हणून प्रसिद्ध होते. आजोबाच्या काळात सुमारे १२०० एकर शेती होती. सर्व शेती पावसावर अवलंबून होती. परंतु पूर्वी पावसाचे प्रमाण योग्य प्रमाणात असल्याने घरामध्ये धान्याच्या राशी लागत होत्या. आमचे घर म्हणजे १२ खण, ९६ पत्र्यांचा वाडा होता. इतक्या मोठे घर असून धान्य ठेवायला जागा पुरत नव्हती, म्हणून सुमारे १५० पोती ज्वारी तळघरात साठवून ठेवावी लागत असे.