Sant Santaji Maharaj Jagnade
संतांचे विचार आत्मसात केल्यास समाजपरिवर्तन शक्य - प्रा. विजय गवळी यांचे प्रतिपादन श्रीसंत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रमगडचिरोली : भारत ही संतांची भूमी असून प्रत्येक समाजामध्ये संत आहेत. त्या संतांचे विचार आत्मसात केल्यास समाजात परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगरचे (औरंगाबाद) संत साहित्याचे अभ्यासक प्रा. विजय गवळी यांनी केले.
साळवा - ज्याचा नोहे भंग तोची जाणावा अभंग देह आपुला भंगतो माती मिळोनिया जातो. त्याचे होईनाच काही अंतरी शोधुनिया पाहि प्राण जातो. यमपाशी दुःख होते ते मायेशी संतु म्हणे असा अभंग गाईला. पुढे चालु केला देहावरी, याद्वारे समाजाला जीवनाचा अर्थ उलगडणारे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या फोटोचे पूजन व माल्यार्पण करून शुक्रवारी (८ डिसें.) जयंती साजरी करण्यात आली.
नागपूर - संताजी ब्रिगेड तेली समाज महासर्व महासभा नागपूरच्या संताजी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बाईक रॅली शोभायात्रा रक्क्तान शिबिर असे विविध कार्यकमांचे आयोजन करून तैलिक समाजाचे वतीने संत शिरोमणी संत जगनाडे महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पारडी येथून संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेसह बाईक रॅली व शोभायात्रा काढण्यात आली.
पिपला. ना. वार - किसी भी समाज के उत्थान के लिए समाज में एकता होना आवश्यक है। समाज की एकता से ही उस समाज का उत्थान संभव होता है। हमें भी समाज के उत्थान के लिए एक सूत्र में बंधना होगा तब कहीं जाकर हमारा समाज हर क्षेत्र में आगे बढ़ सकता है। हमारी एकता का ही अन्य क्षेत्रों में भी प्रभाव पड़ता है।
- मारोती दुधबावरे, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,
जगद्गुरु तुकोबांचे क्रांतिकारी विचार ज्यांनी जिवंत ठेवले व शेवटच्या श्वासांपर्यंत प्रचार व प्रसार केला ते म्हणजे संताजी महाराज !
जगद्गुरु तुकोबांनी जसं