Sant Santaji Maharaj Jagnade
गुजरात साहू तेली समाज - गुजरात साहू तेली समाज में महिलाओं की प्रथम बैठक दिनांक 23 सितंबर को दोपहर 2:00 बजे श्रीमती राजलक्ष्मी मुकुल साह के घर पर संपन्न हुई ।
सूरत तेली साहू समाज को सशक्त बनाने के लिए साहू तेली विकास ट्रस्ट द्वारा वार्षिक महोत्सव का आयोजन 8 अक्टूबर को अग्रसेन भवन सिटी लाइट के पंचवटी हॉल में किया जा रहा है । जिसने तेली समाज के विविध विषयों के ऊपर समाज की भव्य चर्चा की जाएगी जैसे कि तेली समाज को सशक्त बनाने यह वह महिला सशक्तिकरण, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, महिला सशक्तिकरण, दहेज उन्मूलन, स्वच्छ भारत मिशन विद्यार्थी प्रोत्साहन आदि विषयों पर प्रमुख रुप से चर्चा की जाएगी ।
नाशीक :- महारार्ष्ट तेली महासभेचे कार्याध्यक्ष श्री. गजुनाना शेलार हे नाशीक मनपात प्रचंड मतांनी विजयी झाले. मोदींची बेगडी लाट निर्माण करून सर्वत्र भाजपा वातावरण तयार असताना ही नाना नाशीकात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विजयी झाले. मा. छगन भुजबळ यांच्या राजकीय वाटचालीतले शिवसेने पासुनचे शिलेदार नाशीक शहरात शिवसेना उभे करणारे. भुजबळांनी राष्ट्रवादी काँग्रेस आपली करताच त्यांच्यासाठी जिवाचे रान करणारे. एकमेव नाना होते. परंतू मध्यतंरी पुला खालुन आनेक पुर येऊन गेले. या मध्ये ते काही सक्रीय राजकारणा पासून दूर ही होते.
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 4 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
तुमचा धर्म कोणता रे. तुमचा ब्राम्हणी धर्म तुम्ही लिहीलात. या धर्माला देवाचा आदेश तुम्ही सांगता. हे जगने हेच तुमचे पुण्य. असा हा ब्राह्मणाळलेला धर्म व त्याचे ठेकेदार संत संताजींनी पायदळी तुडवले. तो तुडवून ते शांत बसले नाही तर शेकडो वर्षा साठी ब्राह्मणी पणाला एक दहशद निर्माण केली. त्या साठी त्यांनी दिलेली झापड संताजींनी हिसकावली ती पाययदळी तुडवली व ब्राह्मणी काव्यांचे त्यांना दर्शन झाले. संताजी हे माणूस होते. ते दैवी चमत्कार करणारे नव्हते ते वास्तव समजुन घेऊन. लढण्याचे ठिकाण ओळखुन. त्या शत्रुची बलस्थाने समजुन घेऊन हाल्ला करणारे होतेे. ते तसे डोळस होते म्हणुन हाल्ले करू शकले व ब्राह्मणी प्रणाली पायदळी तुडवली.
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 3 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
काँग्रेस ही क्षत्रीय ब्राह्मण व समाजाची होती घटनेनुसार ओबीसी साठी 341 कलम असताना ही नेहरूंनी ते लागू केले नाही. लोकशाहीतील ही दहशदवादी कार्यवाही होती. भिती होती जर हा ओबीसी जागा झाला राजकीय जमात झाला तर आपना सर्वांची मोठी अडचण होणार. म्हणून त्यांनी ओबीसी जातींना जाणीवपुर्वक दूर ठेवले. सर्व सत्ता केंद्रे त्या त्या राज्यातील याच समाजाच्या हातात होत्या. विकास पासून हे समाज दूर ठेवले म्हणून समाज अंतरगत एक अदृश्य दरी निर्माण झाली. एकसंघ काँग्रेस मधील मतभेद यातुन एक हाती सत्ता राबवताना आणीबाणी लादली.