Sant Santaji Maharaj Jagnade नगरच्या पारणेर तालुक्यातील आळ कुट्टी हे गाव हाम रस्त्यावरून आत आज ही प्रवासासाठी स्वत:चे वहान असेल तर ठिक नाहीतर वाट पहात जावे लागते. पण गावाला आज चांगले बाळसे आलेले. हे बाळसे खाच खळग्याचा रस्ता पार केल्या शिवाय समजत नाही ही. आजची अवस्था परंतु त्या काळी कै. शामराव धोत्रे यांनी आपली तुटपुंजी शेती पाहिली. पाऊस नाही म्हंंटले तर त्यावर फार मोठा अन्याय होत नव्हता. त्या कोरडवाहु शेतीवर धोत्रे राबत होते. मिळालेल्या धान्यावर घर चालवत होते. घराची ओढाताण संपविण्यासाठी मिळेल ते काम किंवा जमेल तो व्यवसाय करून घर उजाळू पहात होते. त्यांना दोन मुले 1) श्री. बाळासाहेब 2) श्री. सुनिल ही हाताशी आले. गावात पिठाची गिरण सुरू होती. पिठाच्या गिरणी मुळे इलेक्ट्रीक मोटार व इलेक्ट्रीकयाचा संपर्क आला.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 7) - मोहन देशमाने
मा. मोदी यांच्या तेली प्रेमला माझा ही सलाम आहे. या देशाने पतप्रधान एक तेली बांधव आसणे ही आपना सर्वांची जी अभिमानाची बाब आहे. ती माझी सुद्धा आहे. आपण त्यांना मते दिलीत. अगदी तेली समाजाची आब्रु वेशीवर टांगणार्या भाजपा उमेदवार बाबनराव पाचपुते यांच्या प्रचाराला तेली समाजाचे हाय कमांड जातीने हाजर होते हा वादाचा विषय मी बाजूला ठेवला तरी महत्वाचा प्रश्न संपत नाही उलट प्रश्नांची मालिका सुरू होते. या बद्दल मी आघाडीवर होतो. पण या आघाडीत तेली समाजाच्या मासिकातील सर्वाधीक खपाचे मासिक या सर्व घटना नंतर जेंव्हा सामील होते तेंव्हा काही गोष्टी समोर असणे गरजेचे आहे. पुन्हा एक वेळ मांडतो (काँग्रेस मराठा क्षत्रिय व भाजपा ब्राह्मण जातीचे प्रतिनिधीत्व करतो.) हा या दोन्ही पक्षांचा मुळ गाभा आहे.
नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 2) - मोहन देशमाने
तेली समाजाच्या आघाडीच्या मासीकात परवा एक लेख वाचला तेंव्हा मला जानेवारी 2014 मधील प्रसंग आठवला. तो प्रसंग घडला तेंव्हाच सांगीतले विचार दडपू नका कारण हे बुमर्यांग तुम्हाला ही दडपुन टाकेल. रहाता जि. नगर येथे श्री संत संताजी पुण्यतीथी होती. जिल्हा पातळी वरील नेते हजर होते. ही घटना घडण्यापुर्वीची समाज अवस्था पाहू विकासाचा महापुरूष म्हणून त्यावेळचे गुजराथचे मुख्यमंंत्री मा. नरेंद्र मोदी भावी पंतप्रधान म्हणून समोर होते. ते जन्माने तेली आहेत. आणी याच वेळी भाजपाने त्या त्या जातीतले नेते निवडून त्या जाती आपल्या पंखा खाली घेण्यास महा रस्ता निर्माण केला होता.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 10) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
समाज कार्य - भारतीय सौर पंचांग सुधारणा समितीचे ते प्रमुख होते म्हणुन भारतीय सौर पंचांग निमिर्तीचे / सुधारण्याचे काम त्यांनी केले. जे 22 मार्च 1957 (1 चैत्र 1879 शक) पासून लागु झाले. साहा हे नद्या जोड प्रकल्पाचे मुख्य प्रवतर्क होते. दामोदर खोर प्रकल्पांची मुळ संकल्पना त्यानी तयार केली.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 8) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
विज्ञानाला समजून घेण्यासाठी, संशोधनासाठी अर्थ सहाय्य मिळावे, भारतात विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास व्हावा यसाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला शास्त्रज्ञ म्हणुन नावारूपाला आलेले डॉ. मेघनाद साहा सन 1952 साली श्री. पंउीत नेहरू यांचे उमेदवाराचे विरूद्ध अपक्ष उभे राहून बर्याच मताधिक्याने लोकसभेवर निवडून आले.