Sant Santaji Maharaj Jagnade डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 2) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
![]()
जन्म :- आंतरराष्ट्रीय र्कितीचे खगोल शास्त्रज्ञ, लोकसभा सदस्य, प्रकाश दाब मोजमाप यंत्राचे जनक, साहा सिद्धांताचे जनक, नियोजन मंडलाचे सदस्य, साहा नुअक्लिअर फिजिक्स संस्थेचे संस्थापक, भारतीय सौर पचांगाचे जनक, भारतीय विज्ञान मंडळाचे सदस्य, रॉयल सोसायटी लंडन सदस्य, भारतीय विज्ञान काँग्रेस अध्यक्ष (1934) स्वातंंत्र सेनानी, अलाहाबाद विद्यापीठ प्राध्यापक असे परीपुर्ण व्यक्तिमत्व, ऐस्तपैलु कामगिरी असलेले डॉ. मेघनाद साहा 6 ऑक्टोबर 1893 साली सद्या बांगलादेशातील ढाका जिल्ह्यातील शिवारातली या गावी झाला.
पारनेर तालुक्यात कान्हुर पठार हे गाव. गावाला व्यापाराची एैतिहासिक बैठक. आजूबाजूच्या गावांचे हे केंद्र स्थान. गाव तसे मोठ्या हमरस्त्या पासुन दुर गाव तसे पाऊसाने झीडकारलेले. परंतु व्यापारी पेठ असल्याने अनेक व्यवसायीक व पारंपारीक उत्पादन कर्ते समाज आपली मुुळे रोवुन पिड्यान पिड्या उद्योग धंदे करणारे. पुर्वी गावाला करडी, शेंंग पिकाने वरदान होते. दारात एक दोन बैल घाणे. जोडीला शेती या उद्योगावर विसंबुन राहून शेकडे वर्ष तेली समाज वावरत होता. बदलत्या काळात करडी गेली, शेंग पीक ही गेले जोडीला यंत्र युग आले. तेल घाने बंद पडले. बागायती शेती नाही जीराईत शेतीवर जगण्याची धडपड यशस्वी होत नव्हती. आणी या साठी या गावातली काही घोडके मंडळी निंबळक, चास नगर, पुणे व इतरत्र स्थीर झाले.
मुंबई :- श्री. संताजी सेवा मंडळ तेली मुंबई या संस्थेतर्फे विद्यार्थी गुण गौरव हळदी कुंकू समारंभ या संस्थेच्या प्रांगणात संपन्न झाला. या वेळी संस्थे तर्फे श्री. मोहन देशमाने यांचा नांगरी सत्कार आयोजीत केला होता. या वेळी देशमाने यांनी समाजाचा इतिहासात. आज आन्याया बाबत असलेला संघर्ष मांडला. श्री. विजय चौधरी युवा अध्यक्ष तेली महासभा यांनी महासंघ करित असलेल्या कार्याचा आढावा घेतला.
श्री. संताजी प्रतिष्ठाण कोथरूड हि मान्यताप्राप्त संस्था असुन संस्थेची सभासद संख्या दोन हजार पर्यंत आहे. संस्था दरवर्षी 26 जानेवारी ह्या दिवशीच हा कार्यक्रम आजपर्यंत घेत आलेली आहे. आणि या कार्यक्रमाची पुर्ण कल्पना पुणे परिसरातील सर्व समाज बंधु भगिनींना असल्यामुळे सर्वजन कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहतात कोणत्याही प्रकारचे पत्रक वगैरे न काढता फक्त कार्यक्रमाचे स्थळ वेळ मॅसेज द्वारे पाठवीले जाते.
आणी 25 ते 0 टक्के प्रत्येक मतदार संघात विदर्भामध्ये तेली मतदार असल्याने लोकसभेत तेली मते निर्णायक ठरली. हीच रणनीती विधान सभेसाठी वापरुन विदर्भात भाजपा विजयी होऊ शकाला. मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांच्याच मतदार संघात तेली मतदान हे 35 ते 40 टक्के आहे. ही सर्व एक गठ्ठा मते फडणवीसांनाच मिळाली आहेत. या तेली समाजाने मते दिली म्हणुन भाजपा व फडणवीस सत्तेत गेले. गत वर्षात समाजाला काय दिले ? हा प्रश्न विचारणे समाजाचा अधीकार आहे. ओबीसी विद्यार्थींना ना फी दिली ना तेली समाजासाठी नविन विकास महामंडळ स्थापन केले. ना तेली सक्षम होईल अशी धोरणे राबवली. कायद्याच्या पळवाटा शोधून