Sant Santaji Maharaj Jagnade स्वातंत्र्यात सर्व समाज प्रगतीवर निघाले पण तेली समाजाचे प्रश्न त्या समाजाच्या घटकाचेच राहिले. सरकारणे बाजुला फेकलेली ही माणस. गाव गाड्यात उभे रहातात ढेपाळलेली, पेंगाळलेली, मेताकुटीस आली. पण कुठे संघर्ष केला नाही. सामुदाईक पणेएकत्र येऊन प्रस्थापीत व्यवस्था उलथुन टाकली नाही हे वास्तव सत्य जरी असेल तरी. त्यांचा फार मोठा संघर्ष नजरे आड करता येणार नाही इतकी दाहकता यात आहे. याचे जिवंत उदाहरण चास कमान धरणा जवळच्या चास गावात पहावयास मिळाले. गावात शेकडो वर्ष तेली समाज शेगा खरेदी करून गाळप करीत होता.
ठाणे ही सांस्कृतिक नगरी आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक संस्था, मुंडळे आपआपल्या परीने स्वागताच्या जय्यत तयारीला लागले आहेत. मात्र यंदा ठाण्यातील प्रतिष्ठीत पाच संस्था एकत्र येऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणार आहेत. यावर्षी संताजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यातील अलिखीत कराराच्या चलचित्राचा रथ तयार करणार आहेत.
ठाण्यात यंदा ठाणे महानगर तेली समाज ठाणे, श्री संताजी सहायक संघ ठाणे, श्री. संताजी तेली समाज उत्कर्ष मंडळ मुंब्रा., रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्था ठाणे मंचद्वारे संयुक्तरीत्या स्वागतयात्रा काढणार आहेत. मागील वर्षी संताजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या अभंग लिहिण्याचे काम हे संताजी महाराज यांनी केले., तेच संत तुकाराम महाराज यांचे अभंग व संताजी महाराजांनी लिहिलेल अभंग चित्ररथात ठेवण्यात आले होते व त्यापासुन वारकरीपंथाला अवगत करून देण्यात आले होत.
Teli Samaj Sindhudurg Vadhu Var from 2016
रविवार दिनांक 8 मे 2016, वेळ सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत, मेळावा स्थळ :- भवानी मंगल कार्यालय, चांदोशी, तळेबाजार, तालुका - देवगड, जिल्हा :- सिंधुदुर्ग ![]()
अभिजित मो. देश्माने, तेली गल्ली, teliindia.com
संत संताजी महाराज व छञपती शिवराय हे तुकारामाचे श्रेष्ठ शिष्य होत. संत तुकारामाच्या एका मुलांचे नाव हे संताजी होते व त्यांचे आकाली निधन झाले होते. व तुकाराम महाराज हे संताजींना आपल्या मुला प्रमाणेच मानत होते. शिवरायांचे स्वराज्यांची पायाभरणीचे महान कार्यहे संत तुकाराम व संताजी महाराजांनी केले.
शिवरायांना पहिला आणि खराखुरा राज्याभिषेक सन १६४५ मध्ये त्यांच्या वयाच्या १५ व्या वर्षी जगदगुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज व संत श्रेष्ठ संताजी महाराजांनी श्रीक्षेत्र देहू येथे केली असण्याची शक्यता आहे.
ही गोष्ट असेल 25 वर्षापुर्वीची त्या वेळी सुदूंबरे येथे जाण्यास वहातुक साधने विरळ होती. संचालक मंडळ मुक्कामास आसे. मी ही मुक्कामास जाऊ लागलो. पांढरा स्वच्छ लेंगा शर्ट व डोक्यावर टोपी असणारे कै. तुकारामशेठ शिवराम कहाणे पहिल्या मुक्कामात भेटले. भजन किर्तनात सहभाग घेऊन ते पुन्हा शाळेला दिलेल्या खोलीत येत असत. आगदी मध्यरात्री पर्यंत पुण्यतिथीची तयारी सुरू आसे. सकाळी सकाळी लवकर उठून कामाला लागत. दिवसभर ते व डेस्क व डेस्क वरील पावती पुस्तक आसे. हिशोब वेळेत व चोख ठेवत. संस्थेचे खजिनदार म्हणुन त्यांनी किमान दशकभर कामकाज केले होते. सामाजीक जाणीव असलेले ते सुजान बांधव होते.