Sant Santaji Maharaj Jagnade आजच्या आधुनिक भारतात कोणत्याही समाजाचे अस्तित्व त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक प्रगती वर अवलंबून असते. भारतीय घटनेने विविध धर्म पंथ जाती-पाती असणार्या देशात संधीची समानता दिलेली आहे.
श्री संताजी पुरस्काराचे पुढे काय झाले ? बाळगंगाधर टिळक तेली तांबोळ्यांचे पुढारी नव्हते पुण्याच्या महापौरांनी सिद्ध केले ??
पुण्याचे कार्यक्षम नगरसेवक व माजी महापौर श्री. आबा बागुल यांच्या धडपडीतून शासकीय संस्थे मार्फत पुरस्कार देण्याचा पुणे महानगरपालिकेत ठराव झाला. पहिला पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मा. आ. उल्हासदादा पवार यांना दिला. पण दिड वर्ष होवून सुद्धा साधे पुरस्काराचे नाव ही जाहीर झाले नाही.
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 6) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
समाजाचा विकास करावयाचा असेल. लाभाची पदे एक दिली म्हणजे अबाधी अबाधात वाटत असेल तर ही माणसीकता पहिली बदली पाहिजे. समाजाच्या मागील नेत्यांनी काँग्रेसच्या समोर अशाच हालग्या वाजवल्या गावात विकासाची दवंडी देऊन आपल्या विकासाला भकास पण दिले.
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 4) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
परवा एका कार्यक्रमास गेलो होतो. एका विभागाचे समाजाचे अध्यक्ष नेते शासकीय विश्राम गृहात भेटले. आणी तेल्याचे प्रश्न मांडत असताना त्यांनी आपली वेदना मांडली. माझ्या तालुक्यात प्रचंड मराठा समाजाचा मुक मोर्चा निघाला होता. यात मी तन मन व धनाने सामील होतो. का तर माझा व्यवसाय मोठा तो टिकला पाहिजे.
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 2) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
एक खासदार सहा आमदार, एक महामंडळ सदस्य ढोल बडवून किंवा नंदूरबार येथे 2014 च्या निवडणूकीच्या पुर्वी झालेल्या मिटींगचे हे छोटेसे फलीत. दहा टक्के लोकसंख्येच्या विचारातून पाहिले तर पदरात काय तर टक्का ही नाही.