santaji teli samaj mandal panvel Ayojit teli samaj vadhu var melava form 2016
रविवार दिनांक - 21/02/2016
वेळ- सकाळी 9 ते सायं 5 वाजेपर्यंत
मेळावा स्थळ - आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, सरस्वती शाळे समोर, पनवेल - रायगड
स.पी. उबाळे यांनी एक स्मरणीका दिली त्यावरून समजले त एक सिद्धी जानणारे ग्रहस्थ होते. मोठे पण शिष्य परंपरा या पासुन ते दुर होत. यांचे नाव ही त्यांनी कुणाला सांगीतले नवहते. मग कोणत्या गावाचे हे दूरच आहे. बाबांनी आपल्या अध्यात्मीक जोरावर अनेक बाबी सिद्ध केल्या होत्या. एक दर्शक बाबा म्हणुन अनेक जण सांगतात. त्यांचा जो प्रसिद्ध फोटो आहे त्यावरून हे तेली बाबा हे महाराष्ट्रातील नसावेत कारण त्यांचा फेटो साक्ष देतो.
सातारा शहराजवळ अरफळ नावाचे गाव आहे. या ठिकाणी काळोजी महाराजांनी समाधी घेतली आहे. अनेक दशके या ठिकाणी छोट्या प्रमाणात समाधी दिन साजरा होत होता. परंतु सातारा जिल्हा समस्त तेली समाज या संस्थेने त्यात लक्ष दिले आणि दर वर्षी जिल्हा स्तरावर समाधी सोहळा संपन्न होत आसते. या साठी संस्थेचे पदाधीकारी व मार्गदर्शक श्री जयसिंगराव दळवी लक्ष देतात. आरफळ जवळ जरंडेश्वर डोंगरावर हनुमानाचे मंदिर आहे.
संत संताजींचे पहिले भाष्याकार कै. कृष्णाजी नारायण वैरागी यांनी काही पुरावे देऊन हे सर्व स्पष्ट मांडले आहे. आज ही चाकण येथे पिड्यान पिड्या जगनाडे परिवार आहे. देहू व सुदूंबरे हे अंतर 4/5 कि.मी. आज ही आहे. संत तुकारामांनी मला नक्की काय करायचे याचे चिंतन सुदूंबरे परिसरात केले आहे. सुदंबरे हे संताजीच्या मामाचे मुळ गाव. या गावात आज ही मामांचे वशंज काळे कुटंबीय आहेत. त्यामुळे संत संताजींचा वावर जास्त करन याच ठिकाणी असावा या विचार धारेला अधीक पुष्टी मिळु शकते.
समाजाचे एक जेष्ठ विचारवंत व विदर्भ तेली समाज संघर्ष समितीचे प्रमुख श्री. मधुकर वाघमारे मला नागपुर भेटीत म्हणाले होते. संत संताजीचे संदर्भ फार कमी ठेवलेत फार मोठी अडचन मांडणी करताना होते. आणी मी ते अव्हान स्विकारले तेंव्हा त्या बाबत वाचन व चिंतन करू लागलो. तेंव्हा संत संताजी विषयी शोध घेतला बरेच रस्ते सापडले. त्या रस्त्यावर एक महान पुरूष समोर आला. तेल्याने मावळत बाजुला रहावे. त्याच्या घाण्याचा आवाज ही येऊ नये. तेल्याने मंदरातील देवाला तेल द्यावे त्या तेलाने स्वत: जळुन देवाचा अंधार नष्ट करावा.