Sant Santaji Maharaj Jagnade
आई भल्या पहाटे उठुन भाकरी तयार करून फडक्यात बांधुन एसटीने पाठवुन देत आसे. तो डबा घेऊन येत आसत. सकाळी तोच डबा रात्री सकाळचे शिळे खाऊन गाडीत झोपत आसत. या अवस्थेत गॅरेज मधील कामाचा पुर्ण अनुभव घेतला. हाताला कला आली. याच कलेच्या जोरावर टाटा टेल्को, बजाज टेम्पो, बजाज ऑटो, भारत फोर्ज, सिपोरेक्स (बी.जी. शिर्के) या मध्ये मॅकॉनिक म्हणुन थोडे थोडे दिवस काम केले.
कै. भीकुशेठ खळदकर एक सुजान व्यक्तीमत्व होते. श्रीकृष्ण या दैवत्वावर अढळ निष्ठा होती चक्रधरांच्या वचनांशी ते बांधील होते. यातुनच त्यांनी संसाराकडे पाठ करन चक्रधर मंदिराचा जिर्णेद्धार केला. या साठी स्थानीक बांधवांचा सहभाग व त्याग घेऊन ते गावो गावी फिरावयास गेले. आशा श्रद्धा स्थानाचे उद्घाटन त्यांनी 1987 मध्ये केले. उद्घाटना नंतर 1990 ला ते वारले पण आदर्शाचा ठेवा ठेऊन गेले. श्री. सुर्यकांत यांनी तो जपला, जोपासला व वाढविला सुद्धा श्री. सर्यकांत शेठ हे तिळवण तेली समाज कडुसचे अध्यक्ष सामाजीक प्रश्ना साठी सावध
पुणे :- लोकसभा निवडणुकी पुर्वी महाराष्ठ्राच्या तेली समाजाचे पालनकर्ते, सरंक्षण कर्ते, उद्धार कर्ते म्हणुन मिरवणार्या बर्याच कर्त्या मंडळींनी बारामतीकरांच्या मराठी- कुणबी यावाटचालीला लाथ न मारता. त्या विषयी आजपर्यंत कुठे साधा विरोध न करता मोदीचे तेली जन्मावर निष्ठा ओतुन नागपुरच्या ब्राह्मण शाहीला आपले माणुन मोदींना 12 टक्के समाजाचा जाहिर पाठिंबा दिला. मागणी काहीच नाही, अटी काहीच नाही. समाजाला काही देऊ नका. पण तुम्ही तेली अहात मग आमचा तुम्हाला पाठिंबा देऊ केला होता. पदरात काय तर शुन्य यापासुन काहीच न शिकलेले जे आहेत तेच आमचे कर्ते करवीते आहेत. एक खासदार, तिन आमदार व एक मंत्री या तुकड्यावर समाधान राहुन. मागील प्रमाणेच एका नव्या आणिबाणीला रूजवण्याचे शिल्पकार आहोत की नाही हे आता काळ ठरवत आहे.
सदर कार्यक्रमाची सुरवात श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली या कार्यकमाच प्रमुख पाहुणे मंबई हायकार्टाचे वकील अॅड. विपीन कामडी हजर होते. तसेच सहाय्यक पुरवठा अधिकारी सौ. रोहणीताई शिंदे, पी.एस.आय. शिंदे मॅडम नगरसेविका सौ. आश्विनीताई जाधव नगरसेवक श्री. गोपाळजी तिवारी, अभयजी छाजेड, प्रियाताई महिंद्रे, संताजी प्रतिष्ठाणचे कोथरुड अध्यक्ष श्री. रत्नाकर दळवी डॉ. मयुर क्षीरसागर इ. मान्यवर हजर होते.
![]()
नाशिक मालेगांव :- शासकिय सेवेत राहुन समासेवा हा श्वास बनलेल्या कर्चचार्याची सेवा सदैव स्मरणात राहते. मालेगाव बीएसएनएलची सेवा ग्राहकाभिमुख करण्यात रमेश उचित यांचा सिंहाचा वाटा आहे. मालेगावची साहित्य चळवळ त्यांच्यामुळे गतीमान झाली. मालेगावकर त्यांच्या सेवेची जरूर नोंद ठवतील असे उद्गार महाराष्ट्राचे सहार राज्यमंत्री दादाभाऊ भुसे यांनी काढले.