Sant Santaji Maharaj Jagnade ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ? ( भाग 2), ऑक्टोबर तेली गल्ली 2009
घरात संताजींचा फोटो. संताजी उत्सवात सहभाग, संताजीच्या नावाने सुरू असलेल्या संस्थेत सत्तेची साठमारी, संत संताजींचा उत्सवा साठी पन्नास साठ रूपये देऊन पुण्य घेणारी मंडळी. वधुवरांच्या (व्यवसायीक बेगडी समाज प्रेम मेळाव्यास) मॉल मध्ये किमान दहा लाख गोळा करून साजरा करिताना संत संताजी प्रतिमा फक्त पुजना पुरती आसते. हे केले म्हणजे संताजी सेवा, संताजी विचार ही अपली अतिशय चिंचोळी तोकडी संताजी प्रेमाची वहिवाट.
ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ? ( भाग 1) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
समाजातील सुज्ञ बांधव श्री पन्हाळे साहेब (पोलिस सब इन्पेक्टर) यांनी जेंव्हा सुदूंबर ते पंढरपूर या संत संताजी महाराजांच्या पालखी दरम्यान वाखरी येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रमुखांनी आंदोलन पुकारले होते. तेंव्हा विचारले त्या बद्दल मी माझे मत थोडक्यात दिले पण आज ते सविस्तर मांडत आहे. हा विचार प्रपंच मांडण्या पूर्वी आपणा विचार वंश प्रथम समजुन घेऊ.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. तुकाराम भिकुजी म्हस्के, यांना जेऊरकर म्हणून हाक मारीत. शिक्षण कमी मात्र व्यापारांत हुशार. गरीबी परिस्थिती हाताळून त्यांवर मात केली. तेल घाणीचा व्यवसाय. अंबिका तेल सोसायटीत सदस्य होते. अनुभव धंद्यात चांगला, मार्गदर्शन, करडी घेण्यांत व पारखून घेण्यांत हातखंडा.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
कै. बाबुराव भिवसेन इंगळे, इंगळे हॉटेलवाले म्हणून जास्त प्रसिद्ध मॅट्रीक पर्यंत शिक्षण समाजाबद्दल आस्था १९५२ ते ७४ पर्यंत तेली समाजाचे विश्वस्थ. त्यांचे कारकिर्दीत पंजाब नॅशनल बँन्केस जागा भाड्याने दिली. वेळांतवेळ काढून समाज्याच्या कामात लक्ष व मार्गदर्शन. हे चौघे भाऊ कै. काशिनाथ भिवसेन इंगळे, कै. दशरथ भिवसेन इंगळे, बबनराव इंगळे व ते स्वतः कै. काशिनाथ व कै. दशरथ राव यांनी अत्यंत बिकट परिस्थितीस तोंड दिले.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
प्रा. सोमनाथ दोधु सूर्यवंशी हे नासिक जिल्ह्यातील नामपूर गावातील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म १९४२ ला शेतकरी कुटुंबात झाला आहे. गावात मॅट्रीक पास झाल्यानंतर त्यांनी बी. एस. सी. (कृषी) पदवी पुण्याच्या कृषि महा विद्यालयातून १९६४ ला प्राविण्यासह पूर्ण केल्यानंतर ते नोकरीला लागलेत. कृषि संशोधन केंद्र व कृषि महाविद्यालय धुळे येथे जवळ जवळ बारा वर्षे अध्यापण व संशोधनाचे काम केले.