Sant Santaji Maharaj Jagnade
आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 6) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
होय मी तेली आहे. मी आहे तो आहे. माझे मत तेली मत आहे. स्वातंत्र्यात सत्ते पासुन तुम्ही दुर ठेवू शकत नाही. लोकशाही म्हणजे, समता सांगते. परंतु निवडणूकीच्या फडात आमची मते हवी असतात. विकासाची साधी पाऊल वाट ही समाजाला देत नाहीत ही त्यांची खरी पोटतीडीक विधान परिषदेत ते त्याच भुमीकेने वागत. स्वातंत्र्य उत्तर काळात देशपातळीवरील सुज्ञ बांधवांनी भारतीय तैलीक साहु महासभा स्थापन झाली होती. तिचा विस्तार महाराष्ट्रात डिंग्रजचे आमदार माधवराव पाटील यांनी सुरू केला. प्रथम ही संघटना विदर्भात मुळे रोवुन उभी राहिली. समाजमाता केरकाकु क्षिरसागर यांनी मराठवाड्यात प्रांतिक अध्यक्ष म्हणुन उभी केली.
ठाणे ही सांस्कृतिक नगरी आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक संस्था, मुंडळे आपआपल्या परीने स्वागताच्या जय्यत तयारीला लागले आहेत. मात्र यंदा ठाण्यातील प्रतिष्ठीत पाच संस्था एकत्र येऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणार आहेत. यावर्षी संताजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यातील अलिखीत कराराच्या चलचित्राचा रथ तयार करणार आहेत.
ठाण्यात यंदा ठाणे महानगर तेली समाज ठाणे, श्री संताजी सहायक संघ ठाणे, श्री. संताजी तेली समाज उत्कर्ष मंडळ मुंब्रा., रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाज सेवा संस्था ठाणे मंचद्वारे संयुक्तरीत्या स्वागतयात्रा काढणार आहेत. मागील वर्षी संताजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या अभंग लिहिण्याचे काम हे संताजी महाराज यांनी केले., तेच संत तुकाराम महाराज यांचे अभंग व संताजी महाराजांनी लिहिलेल अभंग चित्ररथात ठेवण्यात आले होते व त्यापासुन वारकरीपंथाला अवगत करून देण्यात आले होत.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग7)
या देशाचे पंतप्रधान मोदीच यावेत ही वातावरण निर्मीती जेंव्हा सुरू होती तेंव्हा आजचे वाचाळ विर गप्प होते. घोटाळ्यात अडकलेल्या काँग्रेसला बसवणे व विकास साधने ही ध्यये मा. नरेंद्र मोदींचे होते व आज ही आहे ही मान्य करू. आपण सर्वांनी समन्व्य साधला मोदींच्या विकासा बरोबर मत देताना समोर हे वाचाळ विर भगावतांचा आरक्षणाचा कडवट पणा विसरता येतो हे मोदी वादळात स्पष्ट झाले. आणी क्षत्रीय किंवा ब्राह्मण नव्हे तर फक्त जन्माने मागास वर्गीय असलेल्या मा. मोंदीच्या विकासात प्रेमात देश सामावला गेला. हे वास्तव मा. मोदी पंतप्रधान होण्यातील आहे.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग6)
स्वातंत्र्यात खरा इतिहास लिहीला जाईल ही अपेक्षा मागेच संपली. उलट आज नवा इतहास रचण्न्याचे कपटकारस्थाने उभे केले जातात या कारखान्यातुन जे बाहेर पडेल व रूजवले जाईल तेंव्हा मध्ययुगीन काळ प्रतिष्ठेचा बनला असेल. समन्वय बौद्ध काळा नंतर हा समनव्य शंकराचार्याचा. हा समन्वय मोंगल आक्रमण नंतरचा हा समन्वय औरंगजेबानंतरचा प्रत्येक ठिकाणी यांनी विश्वास संपादन केला. ज्यांच्यावर राज्य करावयाचे आहे.
तुकोबांच्या अभंगावरील बंदी हुकूम, संत संताजी व आजचे स्वातंत्र्य. (भाग5)
आपले अज्ञान व त्यांची चलाखी या ठिकाणी प्रथम पाहु मानव मुक्तीचा एल्गार करणारे तुकाराम व एल्गार बुलंद करणारे संत संताजी यांनी ब्राह्मणी पणला नुसते झिडकारले नाही तर धर्म शास्त्रे मातीत लोळवले. या विचाराचा मागोवा घेण्या पेक्षा ज्यांनी ब्राह्मणशाही रूजवण्याचा प्रयत्न केला त्याच रस्त्यावर जाऊन फकत् जय संताजी म्हणण्याची माणसीकता साध्य करता येते. हे का मांडायचे तर संत तुकाराम, संत संताजी, संत नमाजी, संत कडुसकर, संत गावरशेठ यांच्या धडपडीचा उपयोग शिवरायांना जरूर झाला