ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ? ( भाग 3) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
काही वर्षा पूर्वी तेली समाजाच्या पुढाऱ्यांना आषाढी वारीत पंढरीचा संदेश या साप्ताहिकाची मंडळी भेटली. ब्राह्मणा भेटला म्हणजे सर्वस्व भेटले ही आमची आंधळी वाटचाल. पुढाऱ्यांनी पदरमोड न कराता समाजाची पदरमोड करून पंढरी संदेशचा अंक काढला होता. त्या अंकातील लबाडी पणावर मी त्यावेळी पूराव्यानिशी मांडले होते. इथे या विषया पूरते मांडतो. संत तुकाराम सामाजिक समता, राजकीय समता, देवा जवळची समता आपल्या अभंगातून मांडत होते.
ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ? ( भाग 2), ऑक्टोबर तेली गल्ली 2009
घरात संताजींचा फोटो. संताजी उत्सवात सहभाग, संताजीच्या नावाने सुरू असलेल्या संस्थेत सत्तेची साठमारी, संत संताजींचा उत्सवा साठी पन्नास साठ रूपये देऊन पुण्य घेणारी मंडळी. वधुवरांच्या (व्यवसायीक बेगडी समाज प्रेम मेळाव्यास) मॉल मध्ये किमान दहा लाख गोळा करून साजरा करिताना संत संताजी प्रतिमा फक्त पुजना पुरती आसते. हे केले म्हणजे संताजी सेवा, संताजी विचार ही अपली अतिशय चिंचोळी तोकडी संताजी प्रेमाची वहिवाट.
ब्राह्मण व मराठ्यांची संत संताजी विचार वंशावर दहशद ? ( भाग 1) , ऑक्टोबर तेली गल्ली 2009
समाजातील सुज्ञ बांधव श्री पन्हाळे साहेब (पोलिस सब इन्पेक्टर) यांनी जेंव्हा सुदूंबर ते पंढरपूर या संत संताजी महाराजांच्या पालखी दरम्यान वाखरी येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या प्रमुखांनी आंदोलन पुकारले होते. तेंव्हा विचारले त्या बद्दल मी माझे मत थोडक्यात दिले पण आज ते सविस्तर मांडत आहे. हा विचार प्रपंच मांडण्या पूर्वी आपणा विचार वंश प्रथम समजुन घेऊ.
ध्येय जितके महान तेवढा त्याचा मार्गही लांब व खडतर असतो असे विचारवंतानी म्हटले आहे. अशाच ध्येयातून काही माणसे आपली वाटचाल करतात. खंडाळा , ता. वैजापूर सारख्या ग्रामीण भागात एका शेतकरी कुंटूबात कचरू वेळंजकर यांचा १० जुन १९६७ रोजी जन्म झाला. शेतीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या कुंटूंबात जन्माला आल्याने बालपणापासुनच वेदना, दुःख, सामाजिक भान ह्या जाणिवा निर्माण झाल्या.
श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)
अहमदनगर तिळवण तेली समाज ट्रस्ट संत श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी (सुवर्ण महोत्सव 1936 ते 1986) अर्जुनराव इंगळे सेक्रेटरी, अहमदनगर तिळवण तेली समाज ट्रस्ट यांचे स्वागतपर भाषण