Sant Santaji Maharaj Jagnade
संताजींचा जन्म एका तेली कुटुंबात मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झाला. संतांजीच्या आजोबांचे नाव भिवाजी व वडिलांचे नाव विठोजी. विठोजीचा विवाह सुदुंबरे येथील मथाबाई काळे यांच्याशी झाला. संताजीचे वडील विठोजी दिवसभर घरात तेलाचे घाणे घेत. व्यवसाय तेलाचा होता. घाणे घेता घेता विठोबांचे नामःस्मरण करीत व रात्री देवाचे चिंतन करीत. असे संतांजीच्या घरात धार्मिक कार्यक्रम रोज होत. पूजा नामस्मरण व संत तुकरामाचे अभंग रोज म्हटले जात. संताजीही त्यात बालवयातच सहभागी होत असत.
झिरिया तेली साहू समाज विदर्भ प्रदेश के सीताबर्डी स्थित मुख्यालय में कोरोना वायरस के चलते सरकार के द्वारा घोषित धारा 144 के आदेश को पालन करते हुवे एव आयोजित सभी बड़े कार्यक्रम को रद्द कर भक्त माँ कर्मा के आज 20 मार्च जयंती के अवसर आरती, पूजा, भोग लगाकर , मनाई गई । इस अवसर पर प्रमुखता से केंद्रीय अध्यक्ष बाबूलाल साहू, उपाध्यक्ष बलदाऊराम साहू, म. सचिव बोधन साहू, सोनू साहू, सह सचिव सुरेश साहू, सदस्यगण सावतराम हिरवानी, सचिन साहू, और सत्कार एव कर्मा माता जयंती समिति के अध्यक्ष डॉ राजकुमार साहू ।
संत संताजी अध्यासन - तेली समाज
नागपूर : विदर्भ तेली समाज महासंघाची स्थापना २६ नोव्हेंबर १९९४ रोजी झाली. मधुकरराव वाघमारे, विजय बाभुळकर यांच्या प्रयत्नातून हे संघटन उदयास आले. समाजातील कष्टकरी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि शैक्षणिक व सामाजिक विकासाच्या हेतूने महासंघ उदयास आला. नागपुरातील महासंघाचे कार्यालय राजे रघुर्जीनगर येथे आहे. महासंघाच्या माध्यमातून संघटनात्मक पद्धतीने शासनदरबारी अनेक विषयांवर लढे उभारण्यात आले.
साहू समाज की महिला राष्ट्रीय अध्यक्ष ममता साहू ने लगाया आरोप
प्रदेश में साहू समाज की 22 फीसदी से अधिक आबादी
साहू समाज ने प्रदेश सरकार पर समाज की उपेक्षा करने का आरोप लगाया है। समाज की महिला राष्ट्रीय अध्यक्ष ममता साहू ने कहा, पहले मंत्रिमंडल गठन में दरकिनार किए जाने के बाद अब राज्यसभा सदस्य के लिए भी साहू समाज को ठेंगा दिखा गया है, जबकि साहू समाज की आबादी 22 फीसदी से अधिक है। इसे समुचित राजनीतिक प्रतिनिधित्व दिया जाए ।
गंगवाड़ - भीमा कर्मा सेवा समिति गांगीवाड़ा द्वारा समाज की आराध्य देवी संत शिरोमणि कर्मा जयंती महोत्सव के महापर्व पर 23 मार्च को विशाल सामूहिक विवाह सम्मेलन चतुर्थ वर्ष का आयोजन खेड़ापति माता मंदिर के पास किया जा रहा है। 22 मार्च को साहू समाज द्वारा होनहार बच्चों के सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा एवं उसी दिन राष्ट्रीय स्तर के कवियों द्वारा शाम 6 बजे से कवि सम्मेलन का आयोजन किया जाएगा।