Sant Santaji Maharaj Jagnade
परंतु त्यावेळी प्रचंड विरोध अंगावर घेत शंकरराव करपे नगराध्यक्ष झाले. हार न माणनार्या या जमाती मधील आचार्य आत्रे यांनी सुर लावला. सायकलवर बसला कसा शंकर नाना खाली बसा. कै. करपे यांनी आशा विरोधाला न जुमानता पुण्याचा विकास ही केला.
समाजा बद्दल प्रेम असल्याने ते कार्यालयात असत. सुदूंबरे संस्थेत ते सहभाग घेत १९६१ च्या प्रलयंकारी महापुराच्या वेळी पुरग्रस्थाना मदत केंद्रात सक्रीय होते. त्यांचे चिरंजीव श्री. विजयकुमार शिंदे हे तिळवण तेली व या संस्थेचेे माजी अध्यक्ष आहेत. तसेच संताजी उत्सवाचे अध्यक्ष ही होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
त्यांनी प्रथम सामुदाईक विवाह सुरू केला यातील अडचनीला सामोरे जाताना वधु-वर मेळावा ही संकल्पना पटली. आगदी पुणे जिल्हा व सातारा, नगर, नाशीक, रायगड मुंबई येथे घरोघरी जावुन संकल्पना पटवून देऊन मेळाव्यात सहभाग वाढवला. एक पुणेकर काय करू शकतात हे सर्वांना पटले गेले.
शनी महाराज त्यांचे मुळ नाव क्षिरसागर, मला नंतर कळाले ते एक स्वातंत्र सेनानी होते इंग्रज यांना शनी म्हणत या माणसाची साडेसाती त्यांना झोंबत होती. त्यांनी इतकी दहशत इंग्रजा विरूद्ध त्यांनी निर्माण केली होती परंतु स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात संसार उध्वस्त झालेल्या या बांधवांनी समाज कार्यालयात राहुन समाजाची सेवा केली.
सालाबाद प्रमाणे बारामती येथे पश्चिम महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा अंतर्गत विभागीय भव्य सामुदाईक विवाह सोहळ्याचे आयोजन २ जुन २०१५ रोजी करण्यात आल्याचे किरण मुंबईकर यांनी कोयनानगर कार्यकारीणी बैठकीत घोषणा केली. बारामती तालुक्यातुन सदर बैठकीस विभागीय अध्यक्ष पोपटराव गवळी तसेच जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अजय किर्वे सह प्रविण पवार, विनय किर्वे, नितीन वाईकर, स्वप्नील दळवी, ज्ञानु दळवी सह इतर पदाधिकारी हजर होते.