Sant Santaji Maharaj Jagnade
महापुरुषांना रक्ताचे नव्हे विचारांचे वारस असतात,पण आज उभा महाराष्ट्र म्हणतोय ज्ञानेश महाराव सर, जितेंद्र आव्हाड साहेब,श्रीमंत कोकाटे सर,प्रतिमाताई परदेशी तुम्हीच आहात महापुरुषांच्या रक्ताचे आणि विचारांचे खरे वारसदार, तुम्ही पेटवलेली ही विचारांची मशाल आता वणवा बनून पेटल्याशिवाय राहणार नाही,महाराष्ट्र तुमचे उपकार कधीच विसरणार नाही...
पुणे :- तिळवण तेली समाजा तर्फे 15 ऑगष्टचे ओचित्य साधुन समाज बांधवांचा सत्कार सामारंभ आयोजित केला होता. सत्काराला उत्तर देताना पोलीस आयुक्त संजय पाटील आपल्या भाषणात म्हणाले, जळगाव जिल्ह्यातील आमच्या गावची पाटीलकी ही पुर्वी पासुन आहे. मी जेथे जथे नोकरी निमित्त होतो तेथे समाजाचे प्रश्न कायद्याच्या कक्षेत राहुन सोडवले आहेत. कुणाला अडचन असेल मार्गदर्शन हवे असेल तर जरूर भेटा मी सहकार्य करेल. कारण पुणे समाजाच्या कामाची परंपरा आहे. समाजाचे काम महाराष्ट्रात अग्रेसर आहे.
आल्या पावली राऊत गेले ठीक आहे. परत येऊ इतके दिवस धडपडलो त्यांचे फळ जवळ आले. एकंदरीत माणूस निष्ठावान मिळाला घरातील आईसुद्धा भक्ती संप्रदायातील. या माणसाची या पुर्वी भेट झाली असती तर पालखी यापूर्वीच सुरू झाली असती. दुसर्या रविवारी पुन्हा राऊत दादांच्याकडे गेले. दादा घरात नव्हते राऊत निराश झाले. मी येणार हे सांगूनसुद्धा ते थांबले नाहीत याचे दु:ख मनात साचले. या रविवारी राऊत येतो. कोठे जाऊ नका. असा निरोप ठेवून ते गेले.
तेली साहू समाज समिति मुंबई आयोजित युवक-युवती परिचय 2015 आपको है तलाश अच्छे वर या शौभाग्यशाली वधु की तो आपका स्वागत है तेली साहू समाज समिति मुंबई वधु-वर परिचय सम्मलेन २०१५ में। इस बार कुछ अलग है अंदाज अनुभव करे नवीनता को बनाये अपने पलो को बेहद खास तेली समाज युवा स्वयंसेवको के साथ।
पुणे :- ज्येष्ठ साहित्यिक अँड. सहदेव मखामले यांना महसूलमंत्री एकनाथराव खडसे आणि गिरीषभाऊ महाजन यांचे हस्ते अखिल-भारतीय श्रीगुरूदेव सेवा मंडळाचा २०१४/१५ चा सानेगुरूजी साहित्य पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.