Sant Santaji Maharaj Jagnade
बुर्हानगर येथे आज ही त्यांचे वंशज आहेत आजचे वंशज श्री. अर्जुन किसन भगत यांच्याशी चर्चा करित असताना काही एैतिहासीक घटना ही सांगितल्या बाळाजी भगत यांचा पराक्रमा प्रमाणे एक कथा ही प्रचलीत आहे. जानकोजी भगत आपला तेल घाना घेत होते. त्यांना मुल बाळ होत नव्हते. देवीला नवस बोलोवा हा विचार करून त्या रात्री झोपी गेले. गाढ झोपेत असताना एक लहान बालिका दिसली. ती जानकोजीच्या जवळ आली. ते मोठ्याने झोपेत ओरडत होते, ए अबिंके ए जागे होताच स्वप्न बायकोला सांगितले
रातो रात भवानी मातेच्या मुर्ती सारखी मुर्ती शोधुन आणली. मुळ मुर्ती सिंहासनावर काढली आणि ही दुसरी मुर्ती त्या जागेवर ठेवली. रात्रीचे बारावाजून गेले होते. बाळाजीने आई जगदंबा तुमला शक्ती दे म्हणत मुर्ती उचलली. घोड्याला टांग टाकली. सोबतीचे 5/6 भगत होतेच आणि बुर्हानगरचा रस्ता धरला. इकडे बुर्हानगर जवळ करू लागले तर तुळजापूरात सुर्य उगवताच मंदिर शोधले अगदी त्वेषाने मुर्ती तोडून फोडून टाकली तो आनंदाने नाचत असतानाच त्याला कुणी तरी सांगीतले
विजापुर शाहीला हादरे सुर केले. शिवबाच्या स्वराज्याची दैवता तुळजाभवानी. भवानी माता व तुळजापूर ही शक्ती पिठ. दर वर्षी पालखीत तुळजापूरला घेऊन जात. याचा अनुभव येत होता. दसर्याला पाच दिवस व शिलांगन खेळताना बाळाजी भगत अनुभव घेत होता. छ. शिवाजाी महाराज कित्येक वेळा या ठिकाणी येऊन सहभागी होत होत. या मुुळे ही शक्ती महाराष्ट्राची ही शक्ती स्वातंंत्र्याची होती ती जपणे हे बाळाजी कर्तव्य समजत.
शक राजे पैठण मध्ये राज्य करीत होते. त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती घडवली. आजच्या नगर शहरा जवळ घनदाट जंगल होते. या परिसराला अंधेरी नगरी म्हणत. वेरूळ येथील राजा तेलंग व पैठणचे शक राजे यांचा सबंध होता. अंधेरी नगरी ही तेलंग राजाची होती. त्यांच्याकडे मुर्ती व देवीचे सिंहासन होते. कर्नाकटकावर स्वारी करताना त्यांनी देवीची मुर्ती व सिंहासन बरोबर घेऊन गेले होते.
तिळवण तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा, आैरंगाबाद