Sant Santaji Maharaj Jagnade
३ एप्रिल अमरावती : प्रा.स्वप्निल खेडकर हे 10 वर्षापासून समाजामध्ये काम करत असतांना त्यांनी युवा वर्गासाठी केलेले वेगवेगळे सामाजिक उपक्रम प्रेरणादाही ठरत आहे. नेहमी समाजासाठी जनजागृती करत त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले. कोरोना काळात नुकताच संताजी जगनाडे महाराज विषयी प्रश्नमंजुषा तयार करून घर घरात संताजी महाराजांची ओळख निर्माण व्हावी हा स्तुत्य उपक्रम घेतला. आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी अनेक संघटना मध्ये काम करत असतांना आपली एक ओळख निर्माण केली. कुठलाही भेदभाव न करता समाज एकत्र कसा येईल यासाठी विशेष प्रयत्न ते करत आहे.
माता कर्मा की जंयती के उपलक्ष पर प्रेस वर्ता तेली साहू सामाज शहडोल संभाग के राठौर नही है राजपूत - विधायक किसोर संविते
अनूपपुर - तेली साहू सामाज को बढाने के लिये अनूपपुर जिला में प्रेस वर्ता उपस्थित लाची जिला बालाघट के विधायक किशोर सविते राष्टीय तेली साहू संगठन मंत्री जेपी साहू निवासी शहडोल रविकान्त साहू , साहू तेली सामाज के प्रदेश अध्यक्ष सामाज पिछड़ा हुआ हैप्रेस कॉन्फेस के माध्यम से बालाघाट के विधायक किशोर सविते ने बताया कि तेली साहू समाज आज भी पिछड़ा हुआ है । इसको बढाने के लिये प्रेस कॉन्फेस के माध्यम से समाज को जगरूप करने के लिये अनूपपुर में संगठन बनाने हेतु वर्तालाभ किया गया ।
धुळे- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा प्रदेशाध्यक्ष खासदार रामदासजी तडस, महासचिव डॉ. भूषणजी कर्डिले, कोषाध्यक्ष गजाननजी शेलार, कार्याध्यक्ष अशोक काका व्यवहारे, विभागीय अध्यक्ष आर.टी.अण्णा चौधरी, सुनिल चौधरी, कल्याण, प्रसिध्दी प्रमुख दिलीप चौधरी, यांच्या सुचनेवरुन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक युवा महासभेचे राज्य अध्यक्ष आमदार संदीप भैय्या क्षिरसागर,
तेली समाजामध्ये खान्देशात सामाजिक सेवा देणारे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा लवकरच " समाज सारथी " पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. लवकरच या शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल. समाजाच्या तळागाळापर्यंत सामाजिक, आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यामध्ये " समाज सारथी " पुरस्कार देऊन गौरव करण्यात येईल
अमरावती : जयभारत मंगल कार्यालय येथे मराठा-तेली समाज विकास मंडळाद्वारे आयोजित शिक्षकांचे स्नेहसंमेलन नुकताच पार पडले. मराठा-तेली समाजात अनेक शिक्षक असले, तरी त्यांना एकमेकांचा प्रत्यक्ष परीचय नाही. त्यामुळे शिक्षकांचेपण संघटन निर्माण व्हावे, यासाठी प्रत्येकाने एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. संजय तिरथकर यांनी केले.