सौ. प्रिया महिन्द्रे, पुणे (महाराष्ट्र)
आज कई वर्ष बीत गये है, परंतु मेरी माता आदरणीय सौ.केशरबाई क्षीरसागर उर्फ काकू की स्फूर्ति दिलो दिमाग से विस्मृत नही होती । और होगी भी कैसी ? वह सिर्फ मेरी माता ही नही थी, बल्कि उनका व्यक्तित्व कई गुणों से भरा पड़ा है । वह एक राजकीय,सामाजिक तथा धार्मिक व्यक्तित्ववाला व्यक्तिमत्व था ।
डॉ. सुधाकर चौधरी राहुरी जि. अहमदनगर
मा. जयदत्तजी क्षीरसागर आपली अखिल भारतीय तैलिक साहू महासभा अध्यक्षपदी निर्विवाद एकमताने निवड, कॅबिनेट मंत्री बांधकाम (उपक्रम) पदी नियुक्ती, बहुमताने आमदार म्हणून निवड तसेच दि.7 डिसेंबर आपल्या वाढदिवसानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा! हार्दिक अभिनंदन !!
श्री. प्रकाश भोज, अध्यक्ष तेली समाज विजापूर कर्नाटक
मचाले घराने मुळ बारामती जवळचे, व्यवसायामुळे हे घराने विजापूरात स्थीर झाले. विजापूर परिसरात करडी व शेंग पीक अमाप पिकत होते. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक तेली घराणी इथे स्थिरावली होती. मचाले यांच्या घरात 30/40 घानी होती. तेवढेच घानेकरी कामाला होते. शहरात मचाले हे प्रतिष्ठीत घराने होते.
गणेश पवार, औरंगाबाद मो.9096983232
देशाच्या राजधानीत, ऐतिहासिक दिल्ली शहरात येत्या 2 जून रोजी तेली समाज बांधवांचा आवाज बुलंद होतोय. तेली समाज बांधवाच्या भव्य दिव्य रॅली आयोजन 2 जून रोजी करण्यात आले आहे. तेली समाज देशाच्या कानाकोप-यात विखुरलेला आहे आणि या समाजाच्या अनेक प्रश्नावर चर्चा घडवून आणण्यासाठी या रॅलीचे महत्व काही वेगळे राहील.
धुळे : सोशल मिडीयाचा वापर अलीकडे वाढल्यामुळे प्रत्येकजण अनेक व्हॉटस्अॅप ग्रुपशी जोडलेला आहे. परंतु, अनेक ग्रुपमधील संदेश हे ब-याचदा निरुपयोगी असतात. त्यामुळे हे ग्रुप असून नसल्यासारखे किंवा निव्वळ 'टाईमपास' ठरतात. परंतु, दोंडाईचा येथील प्रकाश चौधरी यांनी व्हॉटसअॅप ग्रुपचा विधायक वापर करत समाजबांधवांना एकत्र करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत त्यांनी या ग्रुपमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेशातील एकूण २०८ गावे जोडली आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपचा वापर ‘टाईमपास' म्हणून होणार नाही, यासाठी कठोर नियमही तयार केले आहेत.