Sant Santaji Maharaj Jagnade
मेहरकुरे ने की तेली समाज से अपीलचंद्रपुर :- लोकतंत्र के सफलता नागरिकों की सक्रियता पर निर्भर है. भारत का तेली समाज राजनीति से अधिक व्यापार को महत्वपूर्ण समझता है. लोकतंत्र के सजग नागरिक के तौर पर तेली समाज से राजनीति में सक्रिय होने की अपील विदर्भ तेली समाज महासंघ के तहसील अध्यक्ष गोविल मेहरकुरे ने की. पठानपुरा वार्ड में यंग संताजी ब्रिगेड शाखा के उद्घाटन कार्यक्रम में उन्होंने यह बात कही.
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. ह्या भूमीतच संत एकनाथ,संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नरहरी सोनार,संत नामदेव, संत निवृत्तिनाथ, संत मुक्ताबाई, संत समर्थ रामदास, संत रोहिदास, ह्या व इतर बऱ्याच संतांनी आपल्या विचारांनी आणि साहित्यांनी समाजाला प्रेरणादायी अशी शिकवणूक दिली.
गोविल मेहरकुरे : यंग संताजी ब्रिगेड शाखेचे पठाणपुरा येथे उद्घाटनचंद्रपूर : लोकशाहीची यशस्वीता नागरिकांच्या सक्रियतेवर अवलंबून असते. भारतातील तेली समाज राजकारणापेक्षा व्यापारउदीमला महत्त्व देतो. लोकशाहीतील सजग नागरिक म्हणून तेली समाजाने धाडसाने राजकारणात सक्रिय झाले पाहिजे, असे प्रतिपादन विदर्भ तेली समाज महासंघाचे तालका उपाध्यक्ष गोविल मेहरकुरे यांनी केले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे शहराच्या वतीने श्री संतश्रेष्ठ संताजी जगनाडे महाराज यांच्या 397 वी जयंती निमित्त विविध कार्यक्रम मा श्री नरेंद्र चौधरी युवा आघाडी महासचिव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले. माननीय जिल्हा अध्यक्ष श्री कैलास काळू चौधरी व श्री युवा आघाडी अध्यक्ष श्री दिनेश दादा बागुल यांच्या धुळे जिल्हा अध्यक्ष स्थानी कार्यक्रमात केले तसेच
संत जगनाडे महाराज यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले : जाधवअहमदनगर : संतांचे विचार है आपले जीवन सुखी करण्यासाठी निर्माण केले गेले आहे. त्यांचे विचार आचरणात आणून आपण आपले जीवन सार्थकी लावले पाहिजे. संत श्री जगनाडे महाराज यांनी आपल्या कार्यातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शक तत्वावर तिळवण तेली समाज ट्रस्ट काम करुन समाजोन्नत्तीचे काम करत आहे. विविध उपक्रमातून समाजाची प्रगती साधत आहे.