Sant Santaji Maharaj Jagnade
साखरखेर्डा : संत तुकाराम महाराज यांची अभंग गाथा इंद्रायणी नदी पात्रात सोडण्यात आली. त्यावेळी पुन्हा अभंग गाथा जिवंत करण्याचे काम संताजी जगनाडे महाराज यांनी केले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे विचार कोणीही नष्ट करू शकत नाही. हा संदेश संताजी जगनाडे महाराज यांनी समाजाला दिला. म्हणून आज गाथा तुमच्या आमच्या समोर आहे.
अहिल्यानगर - वधू-वर मेळावे समाजासाठी काळाची गरज बनली आहे. व्यवसाय, नोकरी, उद्योगधंदे व शिक्षणानिमित्त समाज विखुरला गेलेला आहे. त्यामुळे मुलांचे लग्न जमविताना मोठ्या अडचणी येतात. समाजाला एका छताखाली आणून त्यांना वधू-वर यांच्या मुलाखतीद्वारे समक्ष पाहण्यासाठी या मेळाव्यातून साध्य होत आहे.
शनिवार दि. 21.12.2024 रोजी वैरागड येथे श्री. प्रमोदजी पिपरे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रातिक तैलिक महासभा तथा उपाध्यक्ष संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोली,यांनी आपल्या मार्गदर्शनात असे म्हटले कि.महाराष्ट्रला अनेक थोर मोठ्या संत महात्म्याची परंपरा लाभली आहे.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा लातूर व तेली समाज सेवाभावी संस्था यांच्या वतिने राष्ट्रसंत जगनाडे महाराजां याची 400 वी जयंती अमोल बालसंस्कार केन्द्र कैलास नगर येथे तेली समाजाच्या वतिन साजरी करण्यात आली प्रथम दिप प्रज्वलन जगनाडे महाराज यांची मुर्तीपुजन केले यावेळी महीला जिल्हा अध्यक्ष शुभांगी राऊत यांचे संत जगनाडे महाराज यांच्या जिवन चरित्रा वरमार्ग दर्शन करन्यात आले
शिर्डी ग्रामस्थ व शिर्डी शहर तेली समाजाचे वतीने श्री संत संताजी महाराज जगनाडे यांची दि.८ डिसेंबर २०२४ रोजी शिर्डी येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे जयंती वर्ष ४०० वे पूर्ण झाले यानिमित्ताने शिर्डी शहरात विविध ठिकाणी महाआरती व प्रतिमापूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता