माढा - माढा तालुक्यात लाकडी घाण्याच्या तेलाच्या उद्योगाला युवकांच्या पुढाकारामुळे गती मिळत असून लाकडी घाण्याचे तेल वापरण्याचा ट्रेंडही लोकांमध्ये वाढताना दिसून येत आहे. अभियंत्यापासून अगदी शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत या उद्योगात लोक उतरलेले आहेत.
ब्यावर साहू समाज द्वारा भक्त शिरोमणि मां कर्मा देवी की 1004 वी जयंती बड़े ही हर्षोल्लास से ब्यावर के साहू वाटिका में 125000 बत्तियों से महाआरती करके मनाई गई। साहू समाज द्वारा प्रतिवर्ष मां कर्मा बाई की जयंती इसी प्रकार मनाई जाती है वह आगे भी प्रतिवर्ष मनाई जाएगी । महाआरती के पश्चात सभी साहू समाज के समाजबंधुओं को प्रसाद वितरण किया गया।
श्री. दिलीप गणपत खोंड (युटीलिटी ऑपरेटर) व्ही.व्ही.एफ. इंडिया लि. तळोजा, रायगड कंपनीत सन १९९४ पासून कार्यरत आहेत. अचूक काम, अधिक उत्पादन, सुरक्षा व उत्तम दर्जा या कामाच्या पद्धतीमुळे व्यवस्थापनाने गौरविले आहे. कंपनीच्या सर्व बसेसमध्ये फर्स्ट एड बॉक्स बसवण्याच्या संकल्पनेस व्यवस्थापनाने पुरस्कार देऊन कार्यान्वित केली. शासनाने विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली आहे.
सुतारवाडी : रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच ठाणे येथील समाजाच्या कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पार पडला. दरवर्षी अत्यंत उत्साही वातावरणात आणि असंख्य समाज बांधवांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावर्षी मात्र कोरोनाच्या महामारीमुळे अत्यंत साधेपणात समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला. सुरुवातीला संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
ओबीसी समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करावे .. महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलीक महासभेचे राज्यपालांना निवेदन .
भारतामध्ये सर्वप्रथम जनगणना १८७२ मध्ये झालेली होती आणि १८८१ पासुन दर १० वर्षांनी जनगणना होत आहे. भारतामध्ये १९३१ पर्यंत प्रत्येक जातीची जनगणना होत होती व यात प्रत्येक जातीची संख्या व शैक्षणिक, आर्थिक परिस्थीती बाबतची संपुर्ण माहिती यामध्ये नमुद करण्यात येत होती. तसेच १९४१ मध्ये सुध्दा जनगणनेत जातीचा कॉलम होता. १९३१ च्या जनगणनेनुसार ओबीसीमध्ये ३७४३ जातीचा उल्लेख करण्यात आलेला आहे.