Sant Santaji Maharaj Jagnade
तेली गल्ली, एप्रिल 2010
यवतमाळ - विदर्भ तेली समाज महासंघा च्या अनुषंगाने दि. २०/ ३/२००७ दारव्हा येथे आप्पास्वामी मंदीरामध्ये दु. २ वा. तेली समाजाचे चेतना मेळाव्याचे आयोजन केले असता त्याच अनुषंगाने तेली समाजातील युवकांमध्ये नवचैतन्य सामाजिक बांधीलकी, राजकीय, आथर्भक, शैक्षणिक या मुल्याची समाजात प्रत्येक युवकाला जाणीव जागृती व्हावी या करीता विदर्भ तेली महासंघाने तसेच सामाजिक आर्थीक व दुर्बल संकट आपदग्रस्त कुटुंबाना समाजातील युवकांची मदत व्हावी,
समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 6 ) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहीताना समता हा केंद्र बिंदू ठेवला. लोकशाहीत मतदान करणे हे कर्तव्य आहे ते बजावले पाहिजे. पण ते बजावताना समोरचा उमेदवार हा समाज हित साधणारा आहे हे तपासा समाज संस्थेचा विचार हा तपासा आणि त्याला मत द्या. तो उमेदवार समाजाला किती देतो. तो उमेदवचार समाज पुढाऱ्यांना अंधारात रोख किंवा त्याच्या व्यवसायात किती सहकार्य करतो हे जरूर तपासा.
समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 5) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
दहा टक्के समाजाची रस प्रत्येक वेळी हवेत विरते. किमान पाच खासदार समाजाचे निवडून यावेत ही अपेक्षा काही मतदार संघात ४० टक्के तेली. मतदार पश्चिम महाराष्ट्रात सरासरी मतदार संघात १० ते १५ हजार तेली मतदार, ही वास्तवता असताना भाजपाने एकाला तर बसपाने दोन जणांना तिकीटे लोकसभेला दिली. यातले विजयी किती तर शन्य. मागच्या वेळी सुदुंबरे येथे महामेळावा घेऊन मते घेतली यंदा महाराजांचे पोष्टाचे तिकीट देऊन मते पळवली.
समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 4 ) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
संत संताजी महाराजांनो फक्त तुम्ही आशिर्वाद द्या कारण मी तुमच्या पाया पडतो. आणिा तुमच्या नावाने संस्था उभारतो किंवा पुर्वजांनी उभारलेल्या संस्थेचा पदाधीकारी बनतो. तुम्ही काय केले? तुमची वाटचाल कोणती ? तुम्हाला नावानिशी पुसण्याचा चंग ज्या ब्राह्मणी संस्कृतीने व मराठा वृत्तीने प्रयत्न केला. पण तरी तुम्ही सुर्यप्रकाशा सारखे का तळपत राहिला या गोष्टीशी आमचा संबंध काय ?
समाजाची मते घ्या, त्याचे पैसे द्या टिपीकल पुढाऱ्यांचा नामी रस्ता. ( भाग 2) सप्टेंबर, तेली गल्ली 2009
समाज संघटनेचे वावटळ उटल्या नंतर संत संताजींना समजुन न घेता. संत संताजींचे नाव घेऊल दऱ्या खोऱ्यात ते मोठ मोठ्या शहरात समाजाच्या संस्था आकाराला आल्या. या संस्था व त्यांचे पुढारी समाज भान ठेऊन वाटचाल करतात त्यांच्या विषयी नम पणे माथा टेकावावे वाटतो. पण जिथे समाजाचे सोंग होऊन फसवणूक चालते त्यावर हाल्ले केलेच पाहिजेत. अशा विकृतीवर समाज प्रशिक्षीत व्हावा हे महत्वाचे. पाच वर्षा पुर्वीची गोष्ट नेमकी लोकसभेची निवडणूक जाहिर झालेली. मी शरिर प्रकृतीमुळे सलग सहा महिने रजेवर होतो.