ऑक्टोबर तेली गल्ली 2009
शिरपूर :- अखिल भारतीय साखर महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री शिावाजीराव पाटील यांच्या पॅनेलला हरवुन प्रस्थापितांना हादरा देऊन स्वत:चे पॅनल उभे करून निर्विवाद वर्चस्व निर्माण करणारे बबनरावजी चौधरी यांची शिरपूर साखर कारखानाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली ते भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष असुन तैलिक महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत गेल्या ७ वर्षापासून ते
कोरोनाचा संसर्ग जगभर वाढत चालला आहे, याविरुद्ध महाराष्ट्र सरकार, आरोग्य विभाग लढाई लढत आहे. त्याकरिता राज्य शासनाचा निधीची आवश्यकता आहे. याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकार, पुणे विभाग धर्मादाय आयुक्तांनी सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था, ट्रस्ट व संबंधित विश्वस्तांना निधीकरिता जे आवाहन केले आहे, त्याला अनुसरून संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुंदुंबरे
श्री देव कलेश्वर, वेंगुर्ला, ता. वेंगुर्ला
श्री देव कलेश्वराचा इतिहास जूना असला तरी त्याचे कागदोपत्री बऱ्याच वेळा नावे बदलली गेली असे दिसून आले येथील वेंगुर्ला गावी तेली समाजाचा विस्तार पहाता पूर्वी सगळ्यात माेठा समाज वेंगुर्ला ग्रामी होता असे असले तरी आजची वस्ती हि किरकोळ दिसून येते. पूर्वीच्या काळी आजची भूजनागवाडी येथील श्री देव कलेश्वर मंदिर हे तेली समाजाचे श्री देव कलेश्वर मंदिर म्हणून प्रसिध्द होते. वस्तूस्थिती अशी आहे की त्या मंदिराचे खरे नाव कुळकार देवस्थान म्हणूनच होते.
कै. विजय पांडुरंग काळसेकर, कला फोटो स्टुडीयोचे संस्थापक. फोटोग्राफी व्यवसायातील एक नावाजलेले रत्न
कणकवलीत तेली समाज संघटीत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात कै. बापू डिचोलकर, कै. वसंत आरोलकर व त्यांची पत्नी, श्री. बबन नेरकर, श्री. नंदकुमार आरोलकर व तेलीआळीतील समाज बांधवांना मोलाचे सहकार्य करणारे समाजसंघटक अशी त्यांची ख्याती होती. त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९४८ रोजी झाला. बालपणापासूनच त्याना कला-किडा क्षेत्राची आवड होती. शालेय जिवनात उत्तम धावपटू व व्हॉलीबॉल पटू अशी ओळख त्यांनी निर्माण केली.
संताजींचा जन्म एका तेली कुटुंबात मार्गशीर्ष वद्य त्रयोदशीला पुणे जिल्ह्यातील चाकण येथे झाला. संतांजीच्या आजोबांचे नाव भिवाजी व वडिलांचे नाव विठोजी. विठोजीचा विवाह सुदुंबरे येथील मथाबाई काळे यांच्याशी झाला. संताजीचे वडील विठोजी दिवसभर घरात तेलाचे घाणे घेत. व्यवसाय तेलाचा होता. घाणे घेता घेता विठोबांचे नामःस्मरण करीत व रात्री देवाचे चिंतन करीत. असे संतांजीच्या घरात धार्मिक कार्यक्रम रोज होत. पूजा नामस्मरण व संत तुकरामाचे अभंग रोज म्हटले जात. संताजीही त्यात बालवयातच सहभागी होत असत.