Sant Santaji Maharaj Jagnade
आज सज्जनगडाच्या पायथ्याला आनंदी नावाचे हॉटेल सुरु केले आहे. श्री. सोमनाथ यांचा समाज कारण राजकारणच पिंड यामुळेच त परळी गावचे सरपंच ही होते. गावाच्या विकासात सहभाग घेतात. तेली समाजाचे संघटन व्हावे या धडपडीतुन त्यांनी वाटचाल केली. सातारा समाज संस्थेने वधुवर मेळावे ही संकल्पना रूढ करिताना त्यांनी हवी ती मदत दिली एक वेळ ते मेळावा अध्यक्ष होते. तेली गल्ली या मासिकाच्या धडपडीला त्यांचा हातभार आसतोच.
श्री. जयसिंगराव कृष्णाजी दळवी यांचा जन्म सज्जनगडच्या पायथ्याशी वसलेल्या, श्री रामदास स्वामींच्या स्पर्शाने पावन झालेल्या परळी येथे झाला. श्री. कृष्णाजी सावळाराम दळवी व सौ. तानुबाई कृष्णाजी दळवी यांचे हे चौथे अपत्य. 1 बहिण व चार भाऊ अशा कुटुंबामध्ये अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही परळी येथील शाळेत 7 वी पर्यंत शिक्षण घेतले. परंतु घरच्या परिस्थितीमुळे दुध डेअरी मध्ये 30 रूपये महिना पगारावर नोकरी सुद्धा केली.
माझा उमेदीचा काळ होता. अगदी लहान होतो तेंव्हा ही पाटणचे कै सिताराम बापू गावात आल्यावर घरी येत. चादरीवर किंवा पोत्यावर बसुन चहा पित. कै. सिताराम बापू व त्यांचे बंधु कै. अबा हे आपले मोठे पण विसरून समाजाचे बनत. ही त्यांची ओळख घाटावर किंवा कोकणात पहावयास मिळत असे. मी विष्णू बाळा पाटील यांच्या विषयी लेखन करीत होतो तेंव्हा 1982 साली त्यांचा प्रथम जवळचा संबंध आला. विष्णु बाळा पाटील यांच्या विषयी पुरक माहिती दिलीच परंतू मला पाटणचे शेडगे समजून घेता आले.
फलटणकर हे फलटनचे यांचे मुळ नाव चिंचकर दुष्काळामुळे गाळाप करण्यास करडी शेंगा नाहित म्हणुन मिरज मार्गे कर्नाटक हुबळी येथे गेले. कै. विष्णु फलटणकर व त्यांच्या वडिलांनी प्रथम आपला तेल घाना सुर केला. हुबळीच्या अक्की होंड पसिरात उद्योगाला चालना मिळाली. आणि ते एका एकी कानडी परिसराचे झाले परंतु नाते संबंध सातारच्या माती बरोबर ठेवले.
समाजीक बांधीलकीचे संपादक व महाराष्ट्र तेली महासभेचे प्रसिद्धी प्रमुख श्री. दिलिप चौधरी यांच्या मातोश्रींचे वयोमानाने निधन झाले. त्यांना सर्वातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली