समाजाच्या नेत्यांची एक पद्धत ठरली आहे. ज्याच्याकडे चार चाकी गाडी आहे. ज्याची गावात शहरात प्रतिष्ठा आहे. ज्याच्याकडे चार प्रतिष्ठीत नातलंगांची साठवण आहे. ज्याला या सोबत वेळ आहे. असा समाज बांधव समाज संस्थेचा अध्यक्ष असु शकतो असा साठवण असलेला बांधव समाज संघटनेत मानासाठी निवडला जातो. या सर्व प्रक्रिया निदान राहुरी शहरात बगल देऊन ज्याच्या जवळ समाज निष्ठा आहे. आशा बांधवालाच तेली महासभेचे अध्यक्ष पद देण्यात आले. यांची सार्थ निवड ही त्यांनी बर्याच बाबत सार्थक लावली हे श्री. दत्तात्रय नरसिंह सोनवणे यांनी सिद्ध केले आहे.
पौड मध्ये घराचे छप्पर डळमळीत झाले. पावसाळ्यातील पाऊसाच्या झडीत ते अधीक मेटाकुटीस येत होते. घर चालवणेच जिकेरीस येत आसे. यातुनही हा चि. अनंत वाचकवडे एम.ए. झाला. सुशिक्षीत बेकार्यांंच्या तांड्यातील एक घटक झाला. या तांड्यात वावरण्यापेक्षा परस्थीतीवर मात करावी नुसते रडगाणे गात बसण्यापेक्षा हात पायांना गती द्यावी या साठी इंदापूर येथे शिंदे आत्याकडे गेला. या ठिकाणी अत्याभावाकडे थांबला. गेली 50 वर्ष इंदापूर शहराला जीवन फोटो स्टुडीओ चांगलाच परिचीत.
आई भल्या पहाटे उठुन भाकरी तयार करून फडक्यात बांधुन एसटीने पाठवुन देत आसे. तो डबा घेऊन येत आसत. सकाळी तोच डबा रात्री सकाळचे शिळे खाऊन गाडीत झोपत आसत. या अवस्थेत गॅरेज मधील कामाचा पुर्ण अनुभव घेतला. हाताला कला आली. याच कलेच्या जोरावर टाटा टेल्को, बजाज टेम्पो, बजाज ऑटो, भारत फोर्ज, सिपोरेक्स (बी.जी. शिर्के) या मध्ये मॅकॉनिक म्हणुन थोडे थोडे दिवस काम केले. आणि कामाचे खरे कौतुक मे. बी. जी. शिर्के कंपनीने सैदि अरेबिया येथे पाठविले
यातुन पुन्हा व्यवसाय उभा करू लागले. छापाई कामा बरोबरच झेरॉक्स कामाला घरची माणसे कमी पडू लागली ज्या जागेवर व्यवसाय सुर केला तीच मोक्याची जागा खरेदी केली. बदलते तंत्रज्ञान आत्मसाथ केले तर व्यवसाय होऊ शकतो त्या तंत्रज्ञानाला आर्थिक पाठबळ ही जवळ ठेवावे लागते. हे गणित जमले तरच व्यवसाय आपला रहातो हे शेडगे यांनी सिद्ध केले. त्यामुळे पौड सारख्या तालुक्याच्या पण खेडेगावात फेलेक्स मशिन सुरू केली. या क्षेत्रात ही आपला जम बसवला. हा जम बसवताना स्वत:पुरते न पहाता या व्यवसायाशी संबंधीत बांधवांना ही उभे केले.
ज्येष्ठ अभ्यासक, सेवानिवृत्त प्राध्यापक वसंतराव कर्डिले यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आज (दि. २) महाकवी कालिदास कलामंदिर येथे भव्य अभीष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ना. बावनकुळे म्हणाले की, जगात काही मिळवायचे असेल, तर युवकांनी त्यांचे ज्ञान मांडता येईल, असे कौशल्य विकसित करावे. संघटन होत नाही,