Sant Santaji Maharaj Jagnade
पैसा घामातुन येतो ह सत्य जवळ ठेवन ते चालले भोर येथे समाजाची संस्था उभी करण्यात सहभाग आज ते या संस्थेचे संचालक आहेत उतरवली या ग्रा. पं. तीचे सदस्य म्हणुन ही काम करु शकले आहेत. भोर तालुक्यातील व्यवहारीक मंडळींच्य अडचनी साडवणारी भोर तालुका व्यापारी असोशीयन या संस्थेचे खजीनदार म्हणुन कार्यरथ आहेत. उत्कष्ट नियोजन, अभ्यासपुर्वक कार्यवाही नवीन तंत्रांचा अभ्यास. जे नवे ते आपन स्विकारावे ही जडण घडण असल्यामुळे दुध प्रक्रियेतील अदर्श गोपाळ परस्कार त्यांना 2003 मध्ये मिळाला आहे. त्यांचे चि. गणेश हे पुणे जिल्हा तेली महासभा पश्चिमचे उपाध्यक्ष आहेत.
महाराष्ट्राची कुलदैवत भवानी माता दसर्या दिवशी ही भवानी माता पालखीत बसते. ती तुळजापुरात सिमाउल्लंघन करते ती पालखी राहुरीत तयार झालेली इतिहासाच्या पानावरून ती शेकडो वर्ष वाटचाल सुरू आहे. या एैतिहासिक कामात भाऊ सर्वा बरोबर नव्हे तर पुढे असतात हा समाज ठेवा जतन करून समाजाला सोबत ठेवतात. अहमदनगर जिल्हा तेली समाज संघटन होण्यास ते होते. नगर येथे प्रथम जे सामुदाइक विवाह सोहळा व मेळावे झाले. त्यात ते सक्रिय होते.
ते एवढ्यावर स्थीर राहिले नाहीतर वाडा गावच्या ग्रामपंचायतीचे सलग दहा वर्ष ग्रा. पं. सदस्य ही राहिले आहे. भिमा शंकर गणेश मंडळाचे ते खजिनदार म्हणुन कार्यरथ आहेत. भिमा शंकर ग्रा. वि. स. पत संस्थेचे संचालक म्हणुन गावाचा विकास साध्य करित आहेत. खेड येथील जेष्ठ बांधव श्री. सत्यवान शेठ कहाणे, श्री. प्रदिप कर्पे, श्री. अनिल कहाणे यांच्या संपर्कात राहिल्या मुळे एक वेगळी विचाराची बैठक तयार झालेली. खेड तालुका तेली महासभा, पुणे जिल्हा पश्चिम तेली महासभा या संघटनेच्या उभारणीच्या कामात सहभाग यातुन सामाजीक जाणीव बळावत गेलेली.
आई भल्या पहाटे उठुन भाकरी तयार करून फडक्यात बांधुन एसटीने पाठवुन देत आसे. तो डबा घेऊन येत आसत. सकाळी तोच डबा रात्री सकाळचे शिळे खाऊन गाडीत झोपत आसत. या अवस्थेत गॅरेज मधील कामाचा पुर्ण अनुभव घेतला. हाताला कला आली. याच कलेच्या जोरावर टाटा टेल्को, बजाज टेम्पो, बजाज ऑटो, भारत फोर्ज, सिपोरेक्स (बी.जी. शिर्के) या मध्ये मॅकॉनिक म्हणुन थोडे थोडे दिवस काम केले.
कै. भीकुशेठ खळदकर एक सुजान व्यक्तीमत्व होते. श्रीकृष्ण या दैवत्वावर अढळ निष्ठा होती चक्रधरांच्या वचनांशी ते बांधील होते. यातुनच त्यांनी संसाराकडे पाठ करन चक्रधर मंदिराचा जिर्णेद्धार केला. या साठी स्थानीक बांधवांचा सहभाग व त्याग घेऊन ते गावो गावी फिरावयास गेले. आशा श्रद्धा स्थानाचे उद्घाटन त्यांनी 1987 मध्ये केले. उद्घाटना नंतर 1990 ला ते वारले पण आदर्शाचा ठेवा ठेऊन गेले. श्री. सुर्यकांत यांनी तो जपला, जोपासला व वाढविला सुद्धा श्री. सर्यकांत शेठ हे तिळवण तेली समाज कडुसचे अध्यक्ष सामाजीक प्रश्ना साठी सावध