इतिहासकार श्री. वा. सी. बेंद्रे यांनी संताजींसंबंधी बरेच अक्षेप घेणारे लिखाण गेल्या पांसचहा वर्षीत प्रसिद्ध केले आहे. या लिखाणाकडे श्री. कृ. ना. वैरागी यांचे प्रथम लक्ष गेले. अडतिसाव्या संताजी उत्सवाचे वेळी श्री. दा. र. वैरागी यांनी संस्थेंचें लक्ष या लिखाणाकडे वेधलें. संस्थेेचे जनरल सभेंत या आक्षेपांना उत्तर देण्यासाठी सहाजणांची समिती नेमली. या समितीने तळेगांव येथील श्री. मनोहरपंत जगनाडे यांच्या कृपेनें वह्यांची पहाणी केली, इतर कागदपत्रे पाहिले.
नाव - सौ. विमल सतिश वाव्हळ माहेरचे नाव - विमल बबन उबाळे. जन्म - 13/07/1961 मु.पो. वाडा ता. खेड (राजगुरूनगर) जि. पुणे. आमचा हा वाडा हे गाव फार खेडेगाव आहे. भिमाशंकरपासून पायथ्याशी 30 कि.मी. अंतरावर हे आहे. तसेच हे गाव भिमा नदीच्या काठावर आहे.
आमच्या घरात पंजी, आजोबा, आजी, वडील, आई तीन चुलते व पाच आत्या हे होते. नंतर तीन चुलत्या दोन भाऊ व आम्ही दोघी बहिणी व सर्व घरातील एकूण चाळीस माणसांचा हा परिवार आहे. सर्व मुंलाची लग्ने झाली, चुलतभाऊ बहिणी बारा व आत्यांची बारा जण आता सर्व मिळून नव्वद एक संख्या आहे. यातील बरीच मंडळी कालवश झालीत. नऊ भावडांत माझे वडिल मोठे होेते.
प्रिय समाजबांधव व भक्तगण, बंधू-भगिणी, सर्वांना माझा आदरपूर्वक, स्नेह नमस्कार
तेली समाजाचे आदरस्थान व श्रध्दास्थान म्हणजे संतश्रेष्ठ संत संताजी महाराज जगनाडे यांचे समाधी स्थळ सुदूबरे हे होय.
सालाबाद प्रमाणे या वर्षी ही हा सोहळा 16 डिसेंबर 2017 ला मार्गशीर्ष कृष्ण (व) त्रयोदशी, शनिवार या दिवशी श्री श्रेत्र सुदूंबर येथे संपन्न होत असताना मोठा आनंद होत आहे.
यंदाच्या सुदूंबरे येथील श्री संताजी महाराज जगनाडे तेली पुण्यतिथी महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. सुलोचना सुभाष करडिले आहेत. त्यांचा जन्म कोतुळ ता. अकोले, जि. अहमदनगर येथे झाला त्यांचे वडील कै. दामोधर जयराम काळे हे नगर जिल्ह्यातील धाडसी आणि कर्तबगार व्यापारी होते. तसेच ते नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजीक कार्यकर्ते होते. सौ. सुलोचना करडिले यांचा विवाह पुण्यातील श्री. सुभाष शंकरराव करडीले यांचेशी 1976 रोजी झाला.
झुंझरकं व श्री संत संताजी
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
काळी कुट्ट रात्र
सुर्य अस्ताला पोहचला
जसा भरवस्तीत माणसाळेलेल्या रस्तयावर
सत्याला उलट टांगावे आणी असत्यालाच