घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 3 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
काँग्रेस ही क्षत्रीय ब्राह्मण व समाजाची होती घटनेनुसार ओबीसी साठी 341 कलम असताना ही नेहरूंनी ते लागू केले नाही. लोकशाहीतील ही दहशदवादी कार्यवाही होती. भिती होती जर हा ओबीसी जागा झाला राजकीय जमात झाला तर आपना सर्वांची मोठी अडचण होणार. म्हणून त्यांनी ओबीसी जातींना जाणीवपुर्वक दूर ठेवले. सर्व सत्ता केंद्रे त्या त्या राज्यातील याच समाजाच्या हातात होत्या. विकास पासून हे समाज दूर ठेवले म्हणून समाज अंतरगत एक अदृश्य दरी निर्माण झाली. एकसंघ काँग्रेस मधील मतभेद यातुन एक हाती सत्ता राबवताना आणीबाणी लादली.
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 2 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
परवा एका व्हॉटस ऑप ग्रुपवर लग्न जमवीण्याची शंभरी गाठण्यार्या कार्यकर्त्यानं सांगीतले आता एकच टारगेट वधुवर मेळाव्याचा व्यवसाय बंद करणार. झाले ही बातमी वधुवर मेळाव्याच्या पंढरीत पोहचली. ती बातमी पोहचताच हातावर घडी तोंडवर बोट दरबारात उभ्या असणार्या दूताने फर्मान आईकला कोणरे हा भामटा त्याला दरबारात हाजर करा. नेहमी प्रमाणे दुताने बाहेर येऊन एक डरकाळी फोडली ती डरकाळी मोबाईल मधुन महाराष्ट्रात फिरली. तेंव्हा समाजच नव्हे तर उभा सह्याद्री हादरला कारण आसे दुत हे दरबारात हात बांधुन तोंडवर बोट ठेवून असतात.
घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 1 ) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
बांधलेली झापड तोडून टाकली. ही माझी कथा 1994 मध्ये प्रसिद्ध झाली होती ओबीसींच्या साहित्य विश्वातील पहिले पुस्तक ओबीसी जीवन कथा या पुस्तक रूपात ती होती. त्या काळा पर्यंत मी गाव गाड्यातुन येताना तेंव्हा घरी बैलघाना होता. बैलाला झापड ही होती. तो घाना जेंव्हा जमीनीतुन खोदून काढला तेंव्हाचा तो काळ या काळात जगण्याचा जो संघर्ष करावा लागला त्या संघर्षाची ती तोंड ओळख. नुकताच मंडल आयोग लागु झाला होता.
पुणे :- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या पक्षाला जर कोणी मानसाळले असेल तर स्व. गोपिनाथ मुंडे, अन्ना डांगे, एकनाथ खडसे यांनी. यांनी मराठा समाजाचा काँग्रेस ला अंगावर घेत ओबीसींना जागे करून भाजपा बरोबर उभे केले. यातील मुंडे यांना गाडीने मारले जसे संत तुकारामांना नेमक्या धुळवडी दिवशी विमानाने स्वर्गात घेऊन गेले. एवढी संशयित घटना घडुन ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस हे जन्माने ब्राह्मण असुन ही त्यांना विश्वास दिला.
मंडल आयोगाच्या शिफारसी नुसार केंद्रात व प्रत्येक राज्यात इतर मागास वर्ग आयोग स्थापण्याची व्यवस्था झाली. काँग्रेसच्या काळात काँग्रेस विचार धारा माणनारे अध्यक्ष, सदस्य व तज्ञ नमले गेले. तरी सुद्धा सुशील कुमार शिंदेंनी मराठा कुणबी ही बनवेगीरी केलीच. फडणीसावर पर्यायाने बीजीपीवर ओबीसींवर जीव की प्राण. मी अनेक ओबीसी जवळुन पाहिलेत त्यांनी आपले जीवन बिजेपीत, आर.एस.एस. प्रणाली साठी अपर्ण केले आहे.