Sant Santaji Maharaj Jagnade
महिला आरक्षण व तेल्यांची जनगनणा यात आमचा काय संबंध ? (भाग 1 ) एप्रिल 2010
मार्च २०१० च्या अंकात तैलीकच्या पदाधिकारी मंडळीना जरा वास्तवतेचे भान करून दिले. बऱ्याच बांधवांनी फोन, प्रत्यक्ष भेटी तर काहींनी (वास्तवातेचे भान ठेवणाऱ्या कारभाऱ्याच्या बोंगळ्या कारभारा विषयी बरे लिहीले. परंतू तैलिक बरी आहे म्हणुन चुकावर पांघरून घालून कारभाऱ्यांना सावरणाऱ्या काही बांधवांनी जरा अति लिहीले हा सल्ला दिला कारभाऱ्यांचा नाकर्तेपणा समाजाच्या नुकसानीपेक्षा फार मोठा प्रतिष्ठेचा आहे.
साहू समाज का इतिहास अतिगौरवशाली रहा है। देश के स्वतत्रता आन्दोलन से लेकर स्वतत्रंता उपरान्त भी देश के विकास, निर्माण एवं दिशा देने में इस समाज का सराहनीय योगदान रहा है। उदाहरण के तौर पर यह बताना आवश्यक है कि भारत के प्रथम स्वतत्रता संग्राम में अन्य जाने - अनजाने विभूतियों के साथ ननुआ तेली का सक्रीय योगदान रहा जिन्हे 08 दिसम्बर, 1857 में अंग्रेजों ने प्राण दण्ड दिया। 13 दिसम्बर, 1919 के जलियावालाबाग कांड में 23 वर्षीय स्व० श्री खैरदीन तेली को अंग्रेजों ने गोलियों से भून डाला। चौरी-चौरा काण्ड के अमर शहीदों में भगवानदीन तेली का नाम प्रमुख था।
बडोदा (गुजरात) येथे सुरू,नवसारी, अंकलेश्वर, भरूच, अहमदाबाद इ. सर्वच समाज बांधव एकत्र आलेले होते. व "वधु-वर परिचय मेळावा" व "गुणवंत विद्याथ्यांचा सत्कार" असा कार्यक्रम होता. या कार्यक्रमास खान्देशातुन अमळनेरचे माजी नगराध्यक्ष सुभाष अण्ण्ण चौधरी, उपजिल्हाधिकारी मनोहर चौधरी, याचे उद्योगपती जीवन चौधरी, नंदुरबारचे प्रविण चौधरी, चौपड्याचे उद्योगपती जीवन चौधरी, नंदुरबारचे प्रविण चौधरी, मढीचे डॉ. जितू चौधरी, मधुकर चौधरी, अनिल पाटील, अहमदाबादचे नारायण चौधरी, इ. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बालमटाकळी - मुर्ती ही दगडाची असो वा कारागिरांनी बनवलेल्या कोणत्याही धातूची असो तिची विधिवत पूजा करून तिची प्राणप्रतिष्ठा केली जावे म्हणजे तिच्यात प्राणवत रूप प्राप्त होते. त्यामुळे सर्वजण तिच्यापुढे मोठ्या भक्तीभावाने माथा टेकतात म्हणजे तिच्यात सजीव चैतन्य असते हे सर्वजण मानतात परंतु आता सामाजिक सर्व स्तरीय पिछेहाट पाहता समाजात प्राण ओतण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी आ. शिवाजीराव चोथे यांनी केले.
अहमदनगर :- जिल्हा तेली समाज महासभा आयोजित व श्री संताजी सेवा मंडळ ट्रस्ट अहमदनगर यांचे सौजन्याने श्री. यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह कै. नारायणराव देवकर सभागृह अहमदनगर येथे रविवार दि. १० मे २००९ रोजी राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचयवसामुदायिक विवाह संस्कार सोहळा हजारो स्नेहीजनांच्या उपस्थितीत पार पडला. हा मेळावा अनेक दृष्टीने अर्थपूर्ण ठरला. वधू-वर परिचय वधू-वर सामुदायिक विवाह.