Sant Santaji Maharaj Jagnade
प्रस्थापित अन्यायाविरुद्ध संघर्ष करणार्या संत तुकारामाचा पट्टशिष्य असलेला संतू ऊर्फ संताजी जगनाडे यांचा जन्म ९ डिसेंबर १६२४ रोजी चाकण, जि. पुणे येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव सोनवणे असून जगनाडे या टोपणनावाने ते जास्त प्रसिद्ध झाले. वडील विठोबा आणि आई मथाबाई यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. संताजीला शिक्षणासाठी घरीच व्यवस्था करावी लागली. लेखन-वाचन-अंकगणित याचेही व्यावहारिक शिक्षण संताजीला घरीच मिळाले.
![]()
संताजी महाराज अभंग व संत तुकाराम
चरिता गोधन । माझे गुंतले वचन ॥1॥
आम्हा येणे झाले । एका तेलीया कारणे ॥2॥
तिनमुठी मृतिका देख । तेंव्हा लोपविले मुख ॥3॥
आलो म्हणे तुका । संतु न्यावया विष्णुलोका ॥4॥
![]()
संत संताजी महाराजांचे अभ्ांग आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा
आमुचा तो घाणा त्रिगुण तिळाचा ।
अंगी जोडियेला मन पावनाचा ॥1॥
भक्ती ही भावाची लाट आयकली ।
शांती शिळा ठेवली विवेकाची ॥2॥
मालेगाव - येथिल सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव बाबुराव उचित (वय 85 वर्षे) यांचे दि. 25 नोव़हेंबर 2015 रोजी अल्पशः आजाराने दुःखद निधन झाले. मालेगाव महानगर तेली महासभेचे अध़्यक्ष्ा व ओबीसी सेवा संघाचे जिल्हाअध्यक्ष रमेश उचित यांचे ते मोठे बंधु होते. सर्व तेली समाज बांधवा तर्फे त्यांना भावपुर्ण श्रद्धाजीली
![]()
देहक्षेत्र घाणा जाण त्या खुणा ।
गृहस्थान जाना उखळ ते ॥1॥
सादिष्ठावरी मन पर चक्र ।
बिंदू दंत चक्र अनुदान ॥2॥